‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यातील मृत्यूंची उच्चस्तरीय चौकशी करा !
खारघर येथे झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित भाविकांतील १४ जणांचा मृत्यू झाला होता. याचे अन्वेषण करण्यासाठी सरकारने एक समिती गठीत केली आहे.