धर्मांधप्रेमी यावर तरी बोलतील का ?

बांगलादेशातील ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे.

ज्‍योतिषशास्‍त्र : काळाची अनुकूलता आणि प्रतिकूलता सांगणारे शास्‍त्र !

‘ज्‍योतिषशास्‍त्र म्‍हणजे ‘भविष्‍य वर्तवण्‍याचे शास्‍त्र’ असा बहुतेकांचा समज असतो आणि त्‍यामुळे ‘ज्‍योतिषीने आपले विस्‍तृत भविष्‍य सांगावे’, असे अनेकांना वाटते. ज्‍योतिष हे भविष्‍य सांगण्‍याचे  शास्‍त्र आहे का ? हे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे. त्‍यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्‍यांच्‍यावरील विश्‍वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्‍य पंथ चांगले आहेत’, असे समजतात आणि त्‍यामुळे त्‍यांचा हिंदु धर्मावरील विश्‍वास नाहीसा होतो, हे ख्रिस्‍त्‍यांचे षड्‌यंत्र आहे.’

‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्‍या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

केवळ भारतच नव्‍हे, तर जगभरात जिथे जिथे धर्मांधांची संख्‍या वाढत आहे, तिथे अशी आक्रमणे चालूच आहेत. आपल्‍या पूर्वजांनी परकियांची अनेक आक्रमणे थोपवून त्‍याविरोधात लढा दिला, तसा लढा आता आपल्‍याला द्यावा लागणार आहे.

गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त झालीच पाहिजेत !

भारतासह जगभरातून या सर्व चर्चमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे होत असतांना याविषयी चर्चाही कुठे होतांना दिसत नाही; मात्र मंदिरांत पैशांचा गैरव्‍यवहार होईल, हे कारण पुढे करून अजूनही सरकारने मंदिरे आपल्‍या कह्यात ठेवली आहेत.

इस्‍लामच्‍या स्‍थापनेपासून धर्मांध आणि जिहादी वृत्तीच्‍या मुसलमानांकडून हिंदूंचे हत्‍यासत्र चालूच !

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्‍कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्‍हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्‍यामध्‍ये काही ना काही कारणास्‍तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात.

हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्‍फ बोर्ड कायद्या’च्‍या मुळावर घाव घाला ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

काँग्रेसने ‘वक्‍फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. त्‍यामुळे मुसलमानच नव्‍हे, तर हिंदु, ख्रिस्‍ती आणि अन्‍य पंथियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्‍फ बोर्डाची संपत्ती’ म्‍हणून घोषित करण्‍याचा अधिकार त्‍यांना मिळाला आहे.

ʻलव्ह जिहादʼचे भयावह वास्तव !

हिंदु युवतींना जाळ्‍यात ओढण्‍यासाठी ‘लव्‍ह जिहाद’ हे सामुदायिक षड्‍यंत्र आहे. हिंदु युवतींशी ‘निकाह’ केल्‍यावर त्‍यांचा छळ करून त्‍यांची हत्‍या केली जाते किंवा त्‍यांना वेश्‍याव्‍यवसायात पाठवले जाते.

मशिदींवरील अवैध भोंग्‍यांच्‍या विरोधात यशस्‍वी लढा देणारे मुंबईतील अभिजित कुलकर्णी !

धर्मनिरपेक्षतेच्‍या अवडंबरामुळे हिंदु समाजाची अन्‍याय सहन करण्‍याची मानसिकता आणि ‘अल्‍पसंख्‍यांक’, ‘धर्मनिरपेक्षता’ या गोंडस शब्‍दांमुळे प्रशासकीय यंत्रणा अवैध भोंग्‍यांकडे करत असलेले दुर्लक्ष, यांचा अनुभव या लेखातून येईल. श्री. कुलकर्णीबंधूंच्‍या शब्‍दांत त्‍यांनी व्‍यक्‍त केलेले हे अनुभव अवैध भोंग्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्‍यासाठी मार्गदर्शक ठरतील.