भेसळविरहित, तसेच गुणवत्तापूर्ण सनातनची औषधी चूर्णे वापरा
सनातनची आयुर्वेदाची औषधे बनवतांना उत्तम गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळेच ‘सनातनच्या औषधी चूर्णांचा चांगला गुण येतो’, असा अनेकांचा अनुभव आहे.
सनातनची आयुर्वेदाची औषधे बनवतांना उत्तम गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळेच ‘सनातनच्या औषधी चूर्णांचा चांगला गुण येतो’, असा अनेकांचा अनुभव आहे.
आज १९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने… छत्रपती शिवाजी महाराजांना सध्याचे निधर्मीवादी म्हणवणारे त्यांच्याविषयी खोटा इतिहास पसरवण्यात अग्रणी आहेत. त्यांच्याकडून छत्रपती शिवरायांना ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक’ न म्हणता ‘निधर्मीवादी’ म्हटले जाणे, ‘शिवसाम्राज्य ‘धर्मनिरपेक्ष’ होते’, ‘त्यांच्या सैन्यात मुसलमान सैनिक सर्वाधिक होते’, असा अपप्रचार केला जातो. वास्तवात छत्रपती शिवाजी महाराजांनी … Read more
सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे अनेक वर्षांपासून साधक रहात असून तेथील गाद्या बर्याच काळापासून वापरात आहेत. या गाद्यांमधील कापूस पिंजून त्यापासून नवीन गादी बनवण्याची सेवा करायची आहे.
भूमीपूजन केल्यामुळे देवतेच्या आशीर्वादाने भूमीमध्ये असलेले दोष दूर होऊन तिची शुद्धी होते. हा विधी केल्याने भूमी तिच्या स्वामीला (मालकाला) अनुकूल होते.
संत किंवा सद़्गुरु यांनी पूजन केलेल्या निर्माल्यातील चैतन्य अधिक काळ टिकून राहिल्यामुळे त्याचा उपयोग १ ते ५ दिवसांपर्यंत जोपर्यंत ते निर्माल्य टवटवीत आहे तोपर्यंत करू शकतो.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण्याची पद्धत शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. परात्पर गुरुदेव माझे सर्वकाही आहेत. ते माझे अस्तित्व आहेत. ते माझ्या आयुष्यात नसते, तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नसता; कारण ते आहेत; म्हणून सर्वकाही शक्य आहे.
नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाविषयी देवाने सुचवलेले विचार !
मला परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच ‘आध्यात्मिक स्तरावर नृत्य कसे करायचे ?’, हे शिकता आले. त्यासाठी त्यांच्या चरणी पत्ररूपाने हे कृतज्ञतापुष्प अर्पण करत आहे.
दिव्य अनुभूतींचे स्वरूप, दिव्य अनुभूती येण्यामागील कार्यकारणभाव आणि अनुभूती येणार्या साधकावर सूक्ष्मातून होणारा परिणाम
२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह अनेक संत-महंत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.