राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे ही काळाची आवश्यकता ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र राबवले जात आहे. या देशात हिंदू बहुसंख्य असून हिंदूंनी घटनात्मक मार्गाने याला विरोध करायला हवा.

सावदा (जिल्हा जळगाव) येथील दोन लाचखोर पोलीस अधिकार्‍यांना अटक !

अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणारे सावदा (जिल्हा जळगाव) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले आणि उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ नोव्हेंबरला सकाळी अटक केली.

सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांना लाच स्वीकारतांना अटक !

प्रस्तावावर स्वाक्षरी करून पुणे येथील शिक्षण संचालक यांच्या कार्यालयात पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयीची तक्रार केली होती.

येत्या वर्षभरात राज्यातील ५ लाख युवकांना रोजगार देऊ ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकासमंत्री

१ नोव्हेंबर या दिवशी एलफिन्स्टन टेक्निकल महाविद्यालयात कौशल्य विद्यापिठाच्या शिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.

उघड लव्ह जिहाद !

हिंदूंनीच आता मरगळ झटकून कंबर कसली पाहिजे. असे कार्यक्रम ही हिंदूंच्या सामूहिक धर्मांतराची केंद्रे बनतील आणि पुढे सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत राहील. त्यामुळे अशा कार्यक्रमांविरुद्ध आणि एकूणच लव्ह जिहादसह धर्मावरील सर्व आघातांविरुद्ध वैध मार्गांनी लढा देणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच आहे.

झुलती व्यवस्था !

या घटनेच्या एक दिवस अगोदर घटनेशी साधर्म्य असलेले काही ट्वीट्स करण्यात आले होते. म्हणजे उद्या काय होणार आहे, हे आदल्या दिवशीच अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले होते. तरीही पोलीस आणि प्रशासन ढिम्मच ! सत्य जनतेसमोर त्वरित आले पाहिजे, तरच हा अपघात होता कि घातपात ? हे कळू शकेल.

अकोला येथे लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते अनावरण !

राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्दशेकडे कानाडोळा करणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

बावधन येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पात नियमांचे उल्लंघन !

प्रकल्पामुळे नदीकाठी प्रदूषण होणार असल्याने पर्यावरण कार्यकर्त्यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी या प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती.

पाचोरा (जिल्हा जळगाव) येथील श्रीराम मंदिरात विविध उपक्रमांचे आयोजन !

या कालावधीत सव्वा कोटी ‘सीताराम’ जपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरी जास्तीतजास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांच्या तक्रारींची वेळीच नोंद घ्या !

असे परिपत्रक का काढावे लागते ? पोलिसांना स्वत:हून त्यांचे काम का करावेसे वाटत नाही ?