काँग्रेसने सामाजिक माध्यमांवरील पोस्टवर रा.स्व. संघाची खाकी चड्डी जळतांना दाखवली !

रा.स्व. संघ आणि भाजप यांची काँग्रेसवर टीका ! थिरूवनंतपूरम् (केरळ) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा चालू असतांना काँग्रेसने तिच्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट केल्याने वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी चड्डीचे छायाचित्र असून त्याला एका कोपर्‍यात आग लागली आहे, असे दिसत आहे. यावर चित्रावर लिहिले आहे ‘देशाला … Read more

गुन्हेगारी स्वरूपाचे खटले असणार्‍या खासदार आणि आमदार यांचे वेतन रोखण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

न्यायालयाने म्हटले की, कायदे करणे हे न्यायालयाचे काम नाही. आमदार आणि खासदार यांचे वेतन किंवा अन्य सुविधा देण्याचा निर्णय सरकार घेत असते.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या पार्थिवाला देण्यात आली भू समाधी !

भू समाधीचा विधी झोतेश्‍वरचे शास्त्री रविशंकर महाराज आणि काशीतून आलले विद्वान यांनी केला. तत्पूर्वी शंकराचार्यांच्या पार्थिवाला सर्व तीर्थांतून आणलेल्या पाण्याने स्नान घालून अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.

ख्रिस्ती पत्नीचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह केल्याचा मुसलमान पतीवर आरोप !

केवळ हिंदु युवती अथवा महिलाच नव्हेत, तर अनेक ख्रिस्ती महिलाही लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. एरव्ही ख्रिस्त्यांची तळी उचलणारे धर्मनिरपेक्षतावादी आता या प्रकरणावर काही बोलतील का ?

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद ज्योतिष पीठाचे, तर स्वामी सदानंद शारदा पीठाचे प्रमुख

बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठ आणि द्वारका येथील शारदा पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या उत्तराधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली आहे.

बंगालमध्ये भाजपच्या मोर्च्यावर देशी बाँबने आक्रमण : स्फोटात २ कार्यकर्ते घायाळ

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल ‘बाँब बनवण्याचा कारखाना’ बनला आहे. तेथील कायदा आणि सुव्यस्थेचे तीन तेरा वाजल्याने आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे अपरिहार्य !

आसाममध्ये २ जिहादी आतंकवाद्यांना अटक

आसाममध्ये आतापर्यंत ४० आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून तेथे आतंकवादाने हात-पाय पसरले असून त्याची पाळे-मुळे खणून काढण्यासाठी सरकारने आणखी कठोर कारवाया करणे अपेक्षित आहे !

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळण्याची प्रक्रिया

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळते, हे आपण ऐकले वा वाचले असते; परंतु सद्गती मिळण्यात नेमकी काय प्रक्रिया घडते, तसेच लिंगदेहाच्या आध्यात्मिक पातळीवर त्याचे श्राद्ध करावे कि नाही हे का अवलंबून असते, यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.

तीर्थक्षेत्राच्या तुलनेत घरी श्राद्ध केल्याने होणारे लाभ

प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखातून आपण श्राद्ध कोणत्या ठिकाणी करावे, त्यांमागील कारणे आणि होणारे लाभ यांविषयी पाहू.

नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तूत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने विधी करण्याची पद्धत आणि या विधींमुळे आलेल्या अनुभूती इत्यादींचा समावेश आहे.