‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त प्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. दुर्गेश परुळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘हे कर्मयोगी जन्म-मृत्युच्या फेर्‍यांतून मूक्त झाले’, असे घोषित केले. या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांची सूची

गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांची सूची

सनातनच्या फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातून त्यांची ‘साधकांनी घडावे’ या संदर्भात दिसून असलेली तळमळ !

१२.७.२०२० या दिवशी आपण फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (सुमनमावशी) यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सहज बोलण्यामागेही काहीतरी कार्यकारणभाव असतो’, याची साधकाला आलेली प्रचीती !

महर्षींच्या आज्ञेनुसार तिरुपतीच्या दर्शनाला जाण्याचे ठरणे आणि त्या कालावधीत पुष्कळ थकवा असूनही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘शारदादेवी’ यांच्या चरित्राचे वाचन करत असणे

कु. श्रद्धा लोंढे

महाप्रसाद ग्रहण करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेली सुगंधाची अनुभूती

महाप्रसादापूर्वी प्रार्थना करतांना ‘या विश्वात केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधिका दोघेच असून दोघांमध्ये सुगंधाची देवाण-घेवाण होत आहे’, असे साधिकेला जाणवणे

विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य केल्यावर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे) हिला झालेले त्रास आणि आलेल्या विविध अनुभूती

एका प्रसिद्ध गीतावर नृत्य केल्यानंतर ‘माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होऊन माझ्या शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले. नृत्याचा सराव करतांना आणि सराव केल्यानंतर ‘श्री भवानीदेवीचे संरक्षककवच माझ्या भोवती निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.

इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी; लोणावळ्यातून विसर्गाला प्रारंभ !

इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क रहाण्याचे आणि नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व साहित्य तात्काळ काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक येथील गोदावरी नदीला महापूर

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आल्याने रामगिरी महाराजांनी ‘गुरुपौर्णिमा कार्यक्रमात भाविकांनी येऊ नये’, असे आवाहन केले होते.

आर्यन खान याला पारपत्र परत देण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश !

अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेले पारपत्र अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला परत देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.

मुलुंड (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर झाड कोसळूनही साधक आणि रिक्शाचालक सुखरूप !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना !