साम्यवाद्यांचा भ्रष्टाचार जाणा !

केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश हिने दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदवलेल्या तिच्या जबाबामध्ये ‘तस्करीमध्ये केरळच्या साम्यवादी सरकारचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्, त्यांची पत्नी, मुलगी, २ सहकारी, तसेच माजी मंत्री यांचा सहभाग होता’, असे म्हटले आहे.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

‘जर तुमच्याकडे धन नसेल, तरीही तुम्ही साधना करा. त्यातून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म स्पंदनांमुळे वास्तुदेवता तुमच्यावर प्रसन्न राहील.’

रथयात्रेला अनुमती देण्याविषयी मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा !

रथयात्रेत प्रशासनाचे योग्य ते सहकार्य असावे. यासमवेतच स्थानिक स्वराज संस्थेला आदेश देण्यात आले की, त्यांनी रस्त्यांची व्यवस्था नीट करावी. तसेच विद्युत् मंडळानेही विजेचा पुरवठा व्यवस्थित करावा – मद्रास उच्च न्यायालय

‘लँड (भूमी) जिहाद’चे संकट : हिंदूंनी विरोध करण्याची आवश्यकता !

आपण जर ‘लँड जिहाद’ पूर्णपणे समजू शकलो, तर निश्चितच आपण ‘लव्ह जिहाद’लाही अटकाव करू शकतो. तसेच व्यवसाय, रोजगार, हॉटेल आणि वैचारिक जिहादलाही अटकाव घालू शकतो !

‘हिंदु धर्म’ हा हिंदुत्वाचा अविभाज्य भागच !

सध्या हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांविषयी अपसमज केले जात आहेत. ते दूर करणे नितांत आवश्यक आहे. ‘हिंदुत्व आणि हिंदु धर्म वेगळे आहेत का ? जर असे असेल, तर का ? आणि कसे ?’, यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला आहे.

साधकाचा स्वभाव अंतर्ज्ञानाने अचूक ओळखून त्यानुरूप त्याला मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधकाच्या मनात ‘ समाजातील एका कार्यक्रमाला जावे कि नाही ?’, असा प्रश्न होता. त्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले; कारण तो साधक विविध कार्यक्रमांना जाण्यात अनावश्यक वेळ घालवत असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

प्रारंभी गुरुचरण समोर दिसून प्रार्थना होणे, नंतर आपोआपच आतून प्रार्थना होणे अन् ‘ही प्रार्थना आत्माच परमात्म्याला करत आहे’, असे जाणवणे

गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक

शिष्यांच्या भावानुसार गुरूंचे शिष्यांवर कमी-जास्त प्रेम असणे साहजिक आहे, जसे आई-वडिलांचे आपल्या मुलांवर कमी-जास्त प्रेम असते; पण चांगले आई-वडील जसे ते दर्शवत नाहीत, तसे गुरुही दर्शवत नाहीत.

संगीताच्या माध्यमातून ‘ईश्वरप्राप्ती’ कशी होते ?

संगीतामुळे वासना हळूहळू शांत होऊ लागतात. मन एका वेगळ्याच समाधीमध्ये रंगून जाते; परंतु यासाठी आपणास संगीत ऐकण्याची सवय बालपणापासून असावी लागते.