श्रीक्षेत्र सोळशी (सातारा) येथे ‘शनैश्वर कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा !

कोरेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र सोळशी येथे शनीजयंतीनिमित्त शनैश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षी ‘शनैश्वर कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा केला जातो. या वेळी २८ ते ३० मे या कालावधीत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता १२ वीचा निकाल १० जून, तर इयत्ता १० वीचा २५ जूनपर्यंत !

इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षा यंदाच्या वर्षी रितसर झाल्या. इयत्ता १२ वीचा निकाल १० जून या दिवशी, तर इयत्ता १० वीचा निकाल २५ जूनपर्यंत लागेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

स्वातंत्र्यानंतर अनुमाने ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु स्वा. सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही,…

जेजुरी येथील श्री मार्तंड मंदिराकडून ‘इफ्तार पार्टी’ आयोजित केल्याप्रकरणी दिलगिरी !

मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्या माध्यमातून १ मे या दिवशी मुसलमान धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आणि तशी ‘पोस्ट’ही देवस्थानने सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती.

हिंदुराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेल्या जिल्ह्याचे नाव ‘अहमदनगर’ पालटून ‘अहिल्यानगर’ करा ! – गोपिचंद पडळकर, आमदार, भाजप

देशातील सर्वच ठिकाणांना दिलेली मोगल आक्रमकांची नावे तात्काळ पालटणे आवश्यक !

मुंबई महापालिकेकडून बंदी घातलेले प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून ५ कोटी रुपयांचा दंड वसूल !

प्लास्टिकचा वापर करून पिशव्या आणि अन्य उत्पादने सिद्ध करणारे उत्पादक, व्यावसायिक, ग्राहक यांनी पहिल्यांदा आदेशाचे उल्लंघन केले, तर . . . अशी कारवाई करण्यात येणार आहे.

कामात हलगर्जीपणा केल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे

संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा !

गडचिरोली येथे सहकाऱ्यावर गोळीबार करून सैनिकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या !

घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या अन्य सैनिकांनी ‘श्रीकांत आपल्यालाही मारेल’, या भीतीने खोलीतून पळ काढला. गोळी झाडण्यामागील कारण समजू शकले नाही.

भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

मशिदींवरील भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे, असे आवाहन करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयीचे पत्र घरोघरी पोचवण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. या संदर्भात त्यांनी केलेले ट्विट पहा …

कोयना धरणात केवळ २० ‘टी.एम्.सी.’ पाणीसाठा !

सातारा, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी पिण्याचे पाणी आणि शेती यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कोयना धरणात २ जून या दिवशी केवळ २० ‘टी.एम्.सी.’ (साठा क्षमता १०५.२५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा शिल्लक आहे.