कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे भारतात औषधांचा तुटवडा !

पुढील आपत्काळात औषधेच मिळणार नाहीत, याविषयी अनेक संत वारंवार सांगत आहेत. लोकहो, अशा स्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही सिद्ध आहात का ?

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे श्री कंकालीदेवी मंदिर परिसरातील श्री राधाकृष्ण मंदिराची स्वच्छता !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान अंतर्गत मथुरेतील श्री कंकालीदेवी मंदिर परिसरातील श्री राधाकृष्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली.

मशिदींमधील आतंकवादी शोधण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यांनी कधी मोहीम राबवली का ? – राज ठाकरे

देशाचे सर्वाेच्च न्यायालय आणि विविध राज्यांतील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांवर कार्यवाही व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन घोषित केले. आंदोलन करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली.

गोव्यातील २५ मंदिरांमध्ये सामूहिक गार्‍हाणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोव्यातील विविध मंदिरांमध्ये श्रींच्या चरणी सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.

ठाणे शहराला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी !

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

हिंदु जनजागृती समितीने रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे रोवलेल्या धर्माच्या बीजाचा वटवृक्ष होईल ! – रघुनाथ पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेले बलीदान आपण कायमच स्मरणात ठेवले पाहिजे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी बलीदान मासाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण कायम तेवत ठेवतो.

उल्हासनगर येथील भ्रमणभाषसंचांच्या दुकानात चोरी करणारा धर्मांध अटकेत !

१८ लाख ७२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हेगारी करण्यात धर्मांधच प्रत्येक वेळी पुढे असतात, हे आजवरच्या अनेक घटनांमधून दिसून येते !

नाशिक जिल्हा बँकेतील ३०० कोटी रुपयांच्या कर्जमाफी घोटाळा प्रकरणी पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश !

महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत  जिल्ह्यात ३०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून जिल्हा बँकेने हे पैसे लाभार्थ्यांऐवजी थेट मोठ्या खातेदारांना अनियमित पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत

परभणी येथे निकृष्ट दर्जाचे बांधलेले उड्डाणपुलाचे खांब पाडले !

निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या कंत्राटदाराला रेल्वे अधिकाऱ्यांचा हिसका !, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याप्रकरणी त्याचे पैसेही वसूल करून घ्यायला हवेत !

उल्हासनगर महानगरपालिकेत कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी !

देयकासाठी मुख्यालयातील लिपिकाला मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा नोंद !