भारताने चीनला त्याला समजेल अशा भाषेत सुनावले पाहिजे ! – संपादक

म्यनिच (जर्मनी) – भारत आणि चीन यांच्यात लडाख येथील सीमेच्या संदर्भात झालेल्या कराराचे पालन चीनकडून केले जात नाही. भारताचे चीनसमवेत असलेले द्विपक्षीय संबंध सर्वांत कठीण काळातून जात आहेत, असे विधान भारताचे परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांनी येथील सुरक्षा परिषदेत केले.
For 45 years there was peace, there was stable border management. But the situation at the Line of Actual Control has arisen after China violated agreements#LAC #India #China https://t.co/RHcFxs4ESg
— IndiaToday (@IndiaToday) February 20, 2022
जयशंकर पुढे म्हणाले की, वर्ष १९७५ पासून अनुमाने ४५ वर्षे भारत आणि चीन यांच्या सीमेवर शांतता होती. सीमा व्यवस्थापन स्थिर होते. सैनिकी जीवितहानी झाली नाही; मात्र आता तसे घडतांना दिसत नाही. भारताने चीनशी सीमेवर किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य तैनात न करण्याचा करार केला होता; परंतु आता चीनच या कराराचे उल्लंघन केले.
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप