अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे १५ दिवसांत ३ वेळा पशूवधगृहावर कारवाई !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोवंशियांची वाहतूक होते, यावरून गोतस्करांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. हा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

पंढरपूर येथील नामदेव पायरीसमोर ठेवण्यात आलेल्या दानपेटीमुळे भाविकांना दर्शनासाठी अडचण !

सरकारीकरण झालेल्या मंदिरात भाविकांचा विचार न होता समितीच्या उत्पन्नाचा विचार अधिक होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळेच मंदिरे भक्तांच्या कह्यात असणे आवश्यक आहे.

बाललैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा !

या प्रकरणी पीडितेच्या आईने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

लातूर येथील एका हत्येप्रकरणी धर्मांध आणि अन्य आरोपी यांना न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा !

या प्रकरणावरून धर्मांधांची क्रूर मानसिकता जाणा !

(म्हणे) ‘संघ परिवार मुसलमान मुलींना शिक्षण नाकारण्याचे षड्यंत्र रचत आहे !’ – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांचा फुकाचा आरोप

हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ ठरवण्याचे षड्यंत्र रचणार्‍या काँग्रेसने अशा प्रकारचे आरोप केले, तर नवल ते काय ?

रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय असून याच्या पठणाने मन आणि बुद्धी यांचा विकास होतो ! – बापू ठाणगे, स्पर्धेचे परीक्षक

नगर येथील प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने आयोजित श्री रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेस समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कर्नाटकात हिजाब घालण्यास मिळाले नाही, तर बांगलादेशात हिंदूंना कुंकू लावण्यास देणार नाही !

बांगलादेशातील धर्मांधांनी धमकी दिल्याची तस्लिमा नसरीन यांची माहिती

हिंदुद्वेषी अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका !

स्वरा भास्कर यांनी यापूर्वीही जे.एन्.यू.मधील आंदोलनाला पाठिंबा देऊन, तसेच इतरही अनेक घटनांत स्वतःची हिंदुद्वेषी वृत्ती उघड केली होती ! हिंदूंनी अशा हिंदुद्वेषी अभिनेत्रींच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना धडा शिकवला पाहिजे !

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रोहिडेश्वरावर स्वच्छता मोहीम !

रोहिडेश्वरावर स्वच्छता करणार्‍या शिवप्रेमींचे अभिनंदन ! यांचा आदर्श सर्वांनीच घ्यावा.

हिंजवडी (पुणे) येथील ‘विप्रो’ आस्थापनाच्या इमारतीतील कोवीड रुग्णालय कायमस्वरूपी बंद !

सध्या कोरोना रुग्णांची संख्या अल्प होत असल्याने हिंजवडीतील ‘विप्रो’ आस्थापनाच्या इमारतीमध्ये चालू असलेले कोरोना रुग्णालय कायमचे बंद करण्याचा निर्णय ‘विप्रो’च्या वरिष्ठ व्यवस्थापनासमवेत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.