आरोपी सगाया मॅरी जामिनावर सुटल्यावर द्रमुक पक्षाच्या आमदाराकडून स्वागत

तंजावर (तमिळनाडू) येथील लावण्या हिच्या आत्महत्येचे प्रकरण
ढोंगी नास्तिकतावादी द्रमुककडून नेहमीच हिंदुद्वेष प्रकट करण्यात येत असतो, त्यातलाच हा एक प्रकार आहे. हे तमिळनाडूतील हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !

बनारस हिंदु विद्यापिठाच्या प्राध्यापकाकडून देवतांचा अवमान !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचाच हा परिणाम आहे ! असे प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत ?

ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे कॅनडामध्ये आणीबाणी लागू

कॅनडामध्ये ५० वर्षांत प्रथमच आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

काश्मीरचा प्रश्‍न सुटेपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात अणूयुद्धाची भीती ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

काश्मीरचा प्रश्‍न भारताने नाही, तर पाकने निर्माण केला आहे. त्याने त्याचा काश्मीरवरील दावा सोडून द्यावा आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा !

वर्ष १९९६ च्या चारा घोटाळ्याच्या ५ व्या प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

२६ वर्षांनंतर आरोपीला दोषी ठरवण्यात येत असेल, तर याला न्याय म्हणता येईल का ?

भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडावे ! – भारतीय दूतावासाचा सल्ला

युक्रेन आणि रशिया यांच्यात कधीही युद्धाचा भडका उडू शकतो. अशी स्थिती असतांना युक्रेनमधील भारतीय दूतावासाने खबरदारीचा उपाय म्हणून युक्रेनमधील भारतीय नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना युक्रेन देश तात्पुरता का होईना सोडण्याचा सल्ला दिला आहे.

(म्हणे) ‘गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्याची अनुमती द्या !’  

आम्ही केवळ कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान दिलेले नाही, तर गणवेशाच्या रंगाचाच हिजाब वापरण्याची अनुमती आम्हाला मिळावी, असा सकारात्मक आदेश देण्याची विनंती करत आहोत, अशी मागणी कर्नाटक उच्च न्यायालयात मुसलमान विद्यार्थिनींनी केली आहे.

शरीयतमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा अधिकार नसतांना मुलीने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा कशा दिल्या ?

आरिफ महंमद खान हे मुसलमान विचारवंत आणि अभ्यासक आहेत. त्यांचे विचार भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना पचनी पडणे अशक्य आहे, हे लक्षात घ्या !

राज्यात केवळ दिनांकानुसारच शिवजयंती साजरी व्हावी यासाठी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार !

राज्यात अनेक वर्षांपासून १९ फेब्रुवारी या दिवशी दिनांकानुसार आणि दुसर्‍यांदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा साजरा होतो. २ वेळा शिवजयंती साजरी करण्याविषयी अनेक पक्ष आणि संघटना यांची मतमतांतरे आहेत.

संभाजीनगर येथील वेरूळ लेणीजवळील कीर्तीस्तंभ हटवला जाणार नाही ! – केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांचे आश्वासन

भगवान महावीर यांचा विश्वशांतीचा संदेश देशातील सर्वांसाठीच सन्माननीय आहे, त्यामुळे जैन समाजाच्या भावना दुखावतील, असा कोणताही निर्णय पुरातत्व विभागाच्या वतीने घेतला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी दिले