सध्याच्या काळातील काही सुखलोलुप मनुष्य म्हणजे केवळ ‘देहधारी मनुष्यप्राणी’ !

देवाने इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्याला साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठीचे क्रियमाणकर्म दिले आहे; परंतु ते वापरत नसल्यामुळे त्यांचे जीवन किडा-मुंगीप्रमाणे केवळ स्वतःच्या सुखासाठी जगण्यासारखे झाले आहे.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्‍या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अशी अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

व्यक्तीची प्रकृती आणि शारीरिक स्थिती यांनुसार योग्य कुशीवर झोपल्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होऊन लवकर अन् शांत झोप लागणे !

व्यक्तीच्या डाव्या बाजूला चंद्रनाडी, उजव्या बाजूला सूर्यनाडी आणि मध्यभागी सुषुम्नानाडी असते. सूर्यनाडी चालू असल्यावर उजवा हात आणि उजवा पाय यांची हालचाल अधिक प्रमाणात होते.

हिंदूंनो, इंग्रजीपेक्षा पुष्कळ सकारात्मक स्पंदने असणार्‍या भारतीय भाषांचाच दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करा !

इंग्रजी अक्षराच्या तुलनेत संस्कृत (हिंदी, मराठी) अक्षराचा वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘भगवंत नृत्य करवून घेतो’, याची अनुभूती घेणारे प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज !

शास्त्रीय नृत्य आणि साधना या विषयावरील पंडित बिरजू महाराज यांचे विचार !

असह्य शारीरिक त्रास होत असतांना गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर आनंदावस्थेत रहाण्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा (वय ९१ वर्षे) !

पू. इंगळेआजोबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांना भ्रमणभाष केला होता. तेव्हा ते पुष्कळ आनंदात होते. त्यांच्या मांडीला झालेल्या अस्थिभंगांमुळे त्यांना असह्य वेदना होत असतांनाही ते मला म्हणाले, ‘‘मी आनंदात आहे. हे माझे प्रारब्धभोग आहेत.

ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत पुणे (महाराष्ट्र), गोवा आणि देहली येथे अभियानाला समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

समाजाला आवश्यक असलेल्या विषयांवर सनातन संस्थेने ग्रंथ लिहिले असून समाजाला त्याची पुष्कळ आवश्यकता असल्याचे सांगणारे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक !

श्रीविष्णूने सूक्ष्मातून श्री. राम होनप यांना ग्रंथाच्या संदर्भात सेवा करण्यास सांगणे आणि प्रत्यक्षातही दुसर्‍याच दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ग्रंथाविषयी सेवा करण्याचा निरोप देणे

एके दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता नामजप करतांना सूक्ष्मातून मला पुढील दृश्य दिसले, ‘मी विष्णुलोकात असून माझ्यासमोर शेषशायी श्रीविष्णु आहे.