‘ऑनलाईन’ उपक्रमांचा बागुलबुवा आणि पालकांनी मुलांना वेळ देण्याची आवश्यकता !

दळणवळण बंदीमुळे बर्‍याच शाळा ‘ऑनलाईन’ चालू झाल्या. काही पालकांना याचे अप्रूप वाटते. हे चांगले आहे; पण यातून निर्माण होणार्‍या गंभीर परिणामांचे काय ? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहेत.

धर्मांतरित बाटगे सर्वाधिक कडवे !

मागील भागात आपण हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या प्रेमाला धर्मांधांकडून कसा विरोध होतो अन् हिंदु मुलगी आणि मुसलमान प्रतिष्ठित यांचा विवाह मात्र कसा बिनविरोध होतो, हे सूत्र पाहिले. आज त्यापुढील सूत्रे पाहू.

मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या नेत्यांची चढाओढ !

अखिलेश सरकारने मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी ‘माननीय श्री कांशीरामजी ऊर्दू-अरबी फारसी विश्वविद्यालय’ हे नाव पालटून ‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्दू-अरबी आणि फारसी विश्वविद्यालय’, असे नवीन नाव दिले.

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

‘लव्ह जिहाद’चे संकट तर आता दारापर्यंत येऊन पोचले आहे. हे सर्व रोखण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. यासाठी समितीच्या वतीने विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षणही दिले जाते. सर्व हिंदु भगिनींनी यात सहभागी होऊन त्यांचा लाभ घ्यावा !’

फेसबूकचा उपयोग तिथीने वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी करू शकतो !

फेसबूक हे लोकांना वाढदिवसाची आठवण करून देणारे साधन बनले आहे. हे लक्षात घेऊन आपण फेसबूक याच साधनाचा उपयोग तिथीने वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी करू शकतो.

परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्रविषयक मार्गदर्शन !

‘५ शतकांपूर्वी काही सहस्त्र मुसलमानांनी भारतावर आक्रमण करून फारच थोड्या काळात संपूर्ण भारतावर राज्य केले. आता तर भारतात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना संपूर्ण भारतावर राज्य करायला किती काळ लागेल ?

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति(सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तमिळनाडू येथील ‘ईंगोईमलै’ पर्वतावर गेल्यावर आलेले दैवी अनुभव !

औषधशास्त्राचे जाणकार सिद्ध ‘भोगर ॠषि’ यांच्या स्थानाचे दर्शन !

दायित्व घेऊन सेवा करण्याविषयी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांना सुचलेले विचार !

‘मी ध्वनीचित्रीकरणाच्या संकलनाची सेवा करते. पूर्वी मला जेवढे शिकवले जायचे, तेवढेच मी करायचे. त्याच्या व्यतिरिक्त काही चुकल्यास मी म्हणायचे, ‘‘मी हा भाग शिकले नाही.’’ तेव्हा सहसाधकांनी मला समजावून सांगितले. त्यातून मला साधनेसाठी योग्य दिशा मिळाली आणि माझा उत्साह वाढला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीच्या वेळी पू. जनार्दन वागळेआजोबांची (वय १०० वर्षे) अनुभवलेली भावावस्था !

पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा यांना शताब्दीपूर्तीनिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शिरसाष्टांग नमस्कार !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

ईश्वरी संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे. साधकांसाठी मुख्य ध्येय हे हिंदु राष्ट्राच्या सेवेमध्ये साधनेच्या माध्यमातून स्वतःचे योगदान देऊन ईश्वरप्राप्ती करून घेणे हे आहे.