‘ऑनलाईन’ उपक्रमांचा बागुलबुवा आणि पालकांनी मुलांना वेळ देण्याची आवश्यकता !
दळणवळण बंदीमुळे बर्याच शाळा ‘ऑनलाईन’ चालू झाल्या. काही पालकांना याचे अप्रूप वाटते. हे चांगले आहे; पण यातून निर्माण होणार्या गंभीर परिणामांचे काय ? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहेत.