‘सुल्ली डील’ या ‘ॲप’वर मुसलमान महिलांची छायाचित्रे ‘अपलोड’ करून त्यांची किंमत देण्यात आल्याच्या प्रकरणी गृहमंत्र्यांचा कारवाईचा आदेश !

सामाजिक माध्यमांवरून अशा प्रकारे महिलांचा लिलाव करण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. अशा प्रकारे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांचाही लिलाव चालू असल्याची शेकडो प्रकरणे पुढे आली आहेत. त्यांच्याविषयी  कारवाई का होत नाही ?

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा !

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता राष्ट्रीय समस्या होऊन यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत आणि संसदेतही यावर चर्चा घडवून ‘लोकांचा जीव महत्त्वाचा कि भटक्या कुत्र्यांचा ?’, याचा निर्णय आता घेतला पाहिजे. अशा भूमिकेतून याकडे पाहून जनहिताचा निर्णय घेतला पाहिजे !

बिहारमधील हिंदुद्रोहाची मालिका !

हिंदूबहुल राज्यात हिंदु शासनकर्त्यांकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, हे हिंदूंसाठी लज्जास्पदच म्हणावे लागेल. आज मंदिरे, पिंड वेदी यांवर कर लावून त्यातून शुल्क घेणारे पुढे हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक सण, कार्यक्रम आणि अंत्यसंस्कार यांवरही शुल्क वसूल करू लागले, तर आश्चर्य वाटू नये.

वडखळ (जिल्हा रायगड) येथील पोलिसाचा ६ वर्षांपासून विवाहितेवर अत्याचार !

महिलांनी अशा पोलिसांना धडा शिकवण्यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. मनोबल वाढण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे

कराड ही शूरवीरांची भूमी ! – लेफ्टनंट राघवेंद्रसिंह शेखावत

शूरवीरांच्या या भूमीला मी नम्रतापूर्वक प्रणाम करतो, असे प्रतिपादन ‘७ मराठा लाईफ इंफंट्री बटालियन’चे लेफ्टनंट राघवेंद्रसिंह शेखावत यांनी केले.

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) येथे नुकतेच देण्यात आले.

‘महाभारत’ हा समाजजीवनासाठी आदर्शच आहे ! – पी.एम्. पवार

‘महाभारत’ हे समाजाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यातील प्रत्येक व्यक्तीरेखा ही आकाशाएवढी उंच आहे; मात्र प्रत्येकाने स्वतः काहीना काही तरी चुकीची गोष्ट केलेलीच आहे. केलेल्या गुन्ह्यांची परिणीती महाभारताच्या महायुद्धात झालेली दिसते.

भारतियांना पराभूत करणार्‍या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ हा भारतियांच्या पराभवाचे प्रतीक आहे.  भारतियांना पराभूत करणार्‍या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पुणे येथे अभियंत्याने नैराश्येतून आईची हत्या करून केली आत्महत्या !

मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! उच्चशिक्षणाच्या समवेत धर्मशिक्षण असेल, तरच जीवनात येणार्‍या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. यासाठी पालकांनी मुलांना धर्मशिक्षण देऊन साधना करवून घेणे अपेक्षित आहे.

बिहारमधील ‘जिझिया कर’ जाणा !

गया (बिहार) नगरपालिकेकडून शहरात पिंडदान केल्या जाणार्‍या ५० ‘पिंड वेदी’ येथे पिंडदान करणार्‍याकडून ५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. या परिसराची स्वच्छता आणि देखभाल यांसाठी हे शुल्क वसूल केले जाणार आहे.