गया में पिंड दान करने के लिए आनेवालों से नगरपालिका ५ रुपये शुल्क लेगी !
क्या अब अंतिम संस्कार पर भी शुल्क लगेगा ?
क्या अब अंतिम संस्कार पर भी शुल्क लगेगा ?
पेपरफुटीच्या प्रकरणात शिक्षण मंडळाचे अध्यक्षच दोषी असतील, तर ते शिक्षकांची ‘पात्रता परीक्षा’ घेण्यास ते ‘अपात्र’च म्हणावे लागतील. हे चित्र लवकर पालटले नाही, तर विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणे अभ्यास करून उत्तीर्ण होण्यावरचा विश्वास उडेल आणि हे देशासाठी घातक असेल.
विद्यार्थी किती घंटे अभ्यास करतो ? कसा आणि कुणासह करतो ? कुठे बसून करतो ? त्याने किती महागडे शिकवणीवर्ग (ट्युशन्स) लावले आहेत ? यापेक्षा तो अभ्यास किती एकाग्रतेने, आवडीने आणि समरस होऊन करतो, याला महत्त्व आहे.’
हिंदु युवतींना फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे. हिंदु युवती आणि महिला यांच्या संदर्भात ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे.
मला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या समवेत वाहनचालक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्यातील घडलेल्या दैवी गुणांचे दर्शन यांविषयी पुढे दिले आहे.
‘विज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, तर अध्यात्माची भाषा संस्कृत आणि संस्कृतोद्भव भाषा आहेत. यामुळे ईश्वरप्राप्ती करू इच्छिणार्यांनी संस्कृत किंवा संस्कृतोद्भव भाषेतच अध्यात्म शिकावे.’
‘इतिहास नेहमी ‘वर्तुळात फिरतो’, असे म्हणतात. भारताचा गतवैभव असलेला काळ येईलच. वैदिक संस्कृतीचे ते मंतरलेले दिवस येतीलच. सज्जनांचे रक्षण करणारा, असज्जनांचे (दुर्जनांचे) निवारण करणारा, पृथ्वी स्वाधीन ठेवणारा अखंड भारताचा राजा होईलच.
ऑगस्ट २०२१ पासून या रेषांचा स्पर्श खडबडीत लागू लागला. ६.१०.२०२१ या दिवशी या रेषांचा उठावदारपणा वाढल्याचे लक्षात आले. यामागील अध्यात्मशास्त्र येथे दिले आहे.
४१ वर्षे नृत्यसाधना करत असताना नृत्य आणि एकंदर संगीतकला यांविषयी त्यांना विविध सूत्रे शिकायला मिळाली. ही सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे दिली आहेत.
‘सासूबाई मला सुनेप्रमाणे वागणूक न देता आईची माया देतात. त्या लहान मुलांवरही पुष्कळ प्रेम करतात.’