आसनसोल (बंगाल) येथे महिलेची छेड काढणार्‍या दोघा पोलिसांना अटक

अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करून कठोर शिक्षा करणे आवश्यक !

गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नोकरभरतीमध्ये महाघोटाळा झाल्याची सत्ताधारी पक्षातीलच काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ३६८ पदांच्या निवडीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. हा ७० कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे !

सिंध आणि बलुचिस्तान यांना पाकपासून स्वतंत्र करा !

पाकमधील राजकीय पक्ष ‘मुत्ताहिदा कौमी मूवमेंट’चे अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांची संयुक्त राष्ट्रे, भारत आणि ब्रिटन यांच्याकडे मागणी

हिंदूंची सत्ता येणे, हेच काँग्रेसचे धोरण ! – खासदार असदुद्दीन ओवैसी  

राहुल गांधी यांच्या ‘हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ’ या विधानाचे प्रकरण

काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची शक्ती दाखवून देतात.

भारताची धर्माच्या आधारावर झालेली फाळणी, ही ऐतिहासिक चूक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

ही चूक आता भारताने सुधारली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला शेकडोंच्या संख्येने आलेल्यांना पोलिसांनी हाकलून लावले !

विनाअनुमती सार्वजनिक ठिकाणी शेकडोंच्या संख्येने लोक कशी काय येतात ? त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही का ?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील ! – अमेरिका

रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर त्याचे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना चेतावणी दिली. बायडेन यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली.

कोलार (कर्नाटक) येथे पोलिसांंच्या चेतावणीनंतरही ख्रिस्त्यांकडून घरोघर जाऊन धार्मिक पुस्तके वाटण्याचा प्रयत्न केल्याने पुस्तकांची जाळपोळ !  

हिंदूंच्या घरांत जाऊन ख्रिस्ती त्यांच्या पंथाचा प्रसार का करतात ? हिंदु कधी ख्रिस्त्यांच्या घरी धर्मप्रसारासाठी जातात का ? हिंदूंनी ख्रिस्त्यांना हिंदूंचे धार्मिक ग्रंथ वाटले, तर ख्रिस्ती ते वाचणार आहेत का ?

कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली फसवणूक होत असल्याच्या भावनेतूनच बाबरी ढाचा पाडण्यात आला ! – रा.स्व. संघाचे महासचिव अरुण कुमार

‘श्रीरामजन्मभूमीवर पुन्हा श्रीराममंदिर बांधण्याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली हिंदूंची फसवणूक केली जात आहे’, अशी भावना हिंदूंच्या मनात निर्माण झाल्याने बाबरीचा ढाचा पाडण्यात आला, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी येथे केले.