
नवी देहली – ‘श्रीरामजन्मभूमीवर पुन्हा श्रीराममंदिर बांधण्याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली हिंदूंची फसवणूक केली जात आहे’, अशी भावना हिंदूंच्या मनात निर्माण झाल्यानेच तेथे असलेला बाबरीचा ढाचा पाडण्यात आला, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी येथे केले. ‘सब के राम’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ठगा महसूस कर रहा हिंदू समाज 1992 में जाग गया…. बाबरी विध्वंस पर बोले RSS नेताhttps://t.co/8e46UXB3cW
— NBT Hindi News (@NavbharatTimes) December 13, 2021
अरुण कुमार पुढे म्हणाले की, श्रीराममंदिराच्या आंदोलनाद्वारे हिंदूंना जागृत करण्यात आले. यातून ‘हिंदू भेकड आहेत आणि जात, भाषा, समाज आदी वादांमुळे ते कधीही संघटित होऊ शकत नाहीत’, हा समज मोडण्यात आला. या आंदोलनामुळे ‘हिंदूंच्या पिढीमध्ये पाश्चात्त्यांचे शिक्षण आणि मूल्ये यांमुळे हिंदु धर्माविषयी श्रद्धा अल्प आहे’, हा अपसमजही दूर झाला.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक