मुंबईतील सागरी मार्गाच्या कामांमध्ये घोटाळा !

आशिष शेलार पुढे म्हणाले की, सागरी मार्गाच्या प्रकल्पात मुंबई महानगरपालिका ठरवून अफरातफर करत आहे. प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांना अवैध साहाय्य केले आहे

राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन यांविना हिंदुहित अशक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ खिळखिळी करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन जागृत व्हायला हवे. स्त्रियांनी स्वत:च्या घरात ‘आपण हलाल प्रमाणित वस्तू तर आणत नाही ना ?’, याकडे लक्षपूर्वक पहायला हवे

महाराष्ट्रात ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ या जागांवरील निवडणुकांना स्थगिती !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबर २०२१ या दिवशी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यांतील ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ ( obc reservation ) जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे

देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात २ गुन्हे लपवले !

या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात (जे.एम्.एफ्.सी.) देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. नागपूरमधील अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.

वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था !

नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कायमस्वरूपी रस्ता का करत नाही ? राष्ट्रपुरुषांप्रतीचे कर्तव्य पार न पाडल्याने जाणीव करून द्यावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

ज्ञानाचा उपयोग समाजोद्धारासाठी करावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

उच्च शिक्षण आणि पदवी प्राप्त केल्यानंतर अनेकांचा व्यावसायिक भविष्याकडे ओढा असतो; मात्र त्यापूर्वी युवा पिढीने आपल्या उमेदीच्या काळात आपले ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग समाजोद्धारासाठी करावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘घरवापसी’ आणि हिंदूंचे दायित्व !

उद्या त्यागी यांच्यासारख्या अनेकांचा हिंदु धर्मात परत येण्याचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतः धर्माचरण करणे अपेक्षित आहे; अन्यथा हिंदु धर्माने प्रभावित होऊन घरवापसी करणार्‍यांकडून उद्या शिकण्याची वेळ हिंदूंवर येईल.

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शाखाप्रमुख सौ. चंद्रभागा चौगुले यांच्याकडून मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सनातन पंचांग २०२२’ आणि ग्रंथ भेट !

या वेळी मरगुबाई मंदिर येथे धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि दत्तजयंती या निमित्ताने प्रवचन घेण्यात आले. त्यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त’ हा सामूहिक नामजप करवून घेण्यात आला.

ओमिक्रॉन विषाणूला नागरिकांनी घाबरू नये ! – बाळासाहेब पाटील, पालकमंत्री, सातारा

पाटील पुढे म्हणाले, ‘‘कोरोना अल्प झाला असला, तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी. विदेशातून येणार्‍या नागरिकांची माहिती केंद्रशासन राज्यशासनाला देत आहे.

‘बी.आर्.टी.’ची दुर्दशा !

एका प्रकल्पातील शेकडो कोटी रुपये खर्च करून त्याचा जनतेला काहीही उपयोग नाही. असे असेल, तर महापालिका स्तरावर असे अजून किती प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्च करून विनावापर पडून आहेत ?