नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य दालनाला भेट !

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सपत्नीक भेट देऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथकक्षांमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांच्या साहित्याचे ग्रंथ खरेदी केले.

म्हणे शिक्षणसम्राट !

‘एका तरी शिक्षण- सम्राटाने ऋषिमुनींसारखे शिक्षणक्षेत्रात कार्य केले आहे का ? हल्लीचे शिक्षणसम्राट म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक पैसे मिळवणारे सम्राट !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना २१ व्या शतकात साकारू शकतो ! – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

‘मराठा लाईट इन्फंट्री’ या भारतीय सैन्याच्या युनिटच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या युद्धघोषणेचा आवर्जून उल्लेख करून राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभिमान व्यक्त केला.

मंत्रोच्चारामुळे बुद्धी तीक्ष्ण होते, तणाव न्यून होतो आणि हृदयाचे ठोके नियंत्रणात रहातात ! – संशोधनाचा निष्कर्ष 

मंत्रोच्चारांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या नास्तिकतावाद्यांना चपराक !

धर्मांधाने हिंदु बनून युवतीशी लग्न केले आणि लैंगिक शोषण करून तिला सोडून दिले !

धर्मांध त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रसंगी हिंदुही बनतात, हे लक्षात घ्या आणि सावध व्हा ! धर्मांधांचा जिहाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता जाणा !

काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

आपण गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे पाकिस्तान आणि जिहादी विचारधारा यांना नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे.

(म्हणे) ‘लेखक आणि साहित्यिक यांचे लेखनस्वातंत्र्य न्यून होत आहे !’

साहित्यप्रेमींना उपदेश करणार्‍या जावेद अख्तर यांनी ही गोष्ट प्रथम ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार देणार्‍या स्वत:च्या समाजबांधवांना आणि कथित पुरोगाम्यांना सांगावी.

अन्न वाया घालवणार्‍यांना आकारण्यात आलेला दंड आणि त्यांचे केलेले प्रबोधन यांमुळे साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी टळली !

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आयोजकांनी केलेले नियोजन कौतुकास्पद आणि अनुकरणीय ! श्री. सतीश महाजनांच्या प्रयत्नांचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा !

कटिहार (बिहार) मध्ये धर्मांधाकडून दलित महिलेचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर !

देशात धर्मांधांकडून हिंदु महिलांवर राजरोसपणे बलात्कार आणि त्यांचे धर्मांतर करणे चालू आहे. त्यामुळे ‘आपण भारतात रहातो कि पाकिस्तानमध्ये ?’, असा प्रश्न हिंदूंना पडल्यास आश्चर्य वाटू नये !

धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !

उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’ करणार्‍या धर्मांधांचीही संपत्ती कह्यात घेऊन त्यांना आजन्म कारागृहात डांबले, तरच असे अपप्रकार कुठेतरी न्यून होतील !