केवळ ९० दिवस !

उद्या ९० दिवसांनंतर गुप्तचरांच्या अहवालात जर ‘कोरोनाची निर्मिती चीनने केली’, अशी पुराव्यांसह माहिती समोर आली, तर चीनचे पाऊल काय असू शकते ? हे लक्षात येते. चीनने जैविक महायुद्ध चालू केले आहे…

अमरावती येथे रवींद्र वैद्य यांनी अन्नछत्राद्वारे लाखो लोकांची भूक भागवली !

कोरोनाच्या संकटकाळात शहरातील महादेव खोरी परिसरातील ‘वर्‍हाड’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी पुढाकार घेत अनेकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दाखला दिल्याप्रकरणी वॉलनट शाळेची चौकशी होणार !

चौकशी करून शाळेला सूचना करण्याच्या आदेशाचे पत्र आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने आयोगाने कार्यवाही केली.

जिहादचे शिक्षण कुठे मिळते ते जाणा !

लंडन येथील पाकिस्तानी वंशाच्या एका २९ वर्षीय माजी जिहादी आतंकवाद्याने ‘माझ्या आई-वडिलांनी मी ५ वर्षांचा असल्यापासून मला धर्मांधतेची आणि मुसलमानेतरांचा द्वेष करण्याची शिकवण….

भारतात ‘राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य’ कायदा लागू करायला हवा ! – चेतन जनार्दन, हिंदु जनजागृती समिती

‘अनफोल्डिंग’ संस्थेने ५० सहस्र गावे दत्तक घेतली असून तेथील १ लाख लोकांचे धर्मांतर झाले आहे. भारतात ‘सेक्युलॅरिझम’च्या (धर्मनिरपेक्षतेच्या) नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन होत आहे.

‘ओटीटी’ माध्यमांद्वारे भारतीय संस्कृतीचे खच्चीकरण करण्याचे षड्यंत्र ! – अभिनेत्री पायल रोहतगी

ब्रिटीश सैन्यात जसे भारतातील लोक क्रांतीकारकांच्या विरोधात लढत होते, तसेच आज या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) माध्यमांतून भारतातील लोक देशविरोधी विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरायला हवे ! – उदय माहुरकर, माहिती आयुक्त, केंद्र सरकार

सावरकर यांची हिंदु राष्ट्राची संकल्पना ही स्पष्ट होती. हिंदु राष्ट्रात त्यांना सर्व जाती-धर्मांना समान हक्क अभिप्रेत होते. त्यांची लढाई ही सामान्य अधिकारांसाठी होती. सावरकर यांचा प्रखर राष्ट्रवाद हा मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या आड येत असल्यामुळे काँग्रेसकडून त्यांना विरोध झाला.

युवकांनो, ‘विनामूल्य’ची मानसिकता त्यागा !

कोणतीही गोष्ट आयती मिळत नाही, तर त्यासाठी कष्ट करावेच लागतात. स्वत:ला मिळणार्‍या विनामूल्य गोष्टींसाठी लागणारा निधी कुणाच्या ना कुणाच्या तरी कष्टातूनच उभारलेला असतो, हे लक्षात घ्यायला हवे. यामध्ये उद्योजक, शेतकरी आणि सामान्य नागरिक असे अनेक जण असू शकतात.

३५ व्या घटक राज्यदिनी काही ज्वलंत प्रश्न !

४५० वर्षांच्या पोर्तुगिजांच्या अमानुष, नृशंस आणि भीषण जबरी धर्मांतरांनी अन् आपली मूळ भारतीय संस्कृती, संस्कार अन् परंपरा यांचा आमच्या सहस्रो पवित्र मंदिरांसह झालेल्या विध्वंसाने रक्ताळलेल्या गुलामगिरीतून झालेल्या आपल्या मुक्ततेचे हे साठावे वर्ष !