
‘अनफोल्डिंग’ संस्थेने ५० सहस्र गावे दत्तक घेतली असून तेथील १ लाख लोकांचे धर्मांतर झाले आहे. भारतात ‘सेक्युलॅरिझम’च्या (धर्मनिरपेक्षतेच्या) नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन होत आहे. सरकारकडे या संस्थेची अधिकृत नोंदणी होती का ? अशी नोंदणी नसेल, तर ही विदेशी संस्था इकडे येऊन कार्य कसे करू शकते ? कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करून हे धर्मांतर केले जात आहे. हे जाणून घेऊन सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्या संस्थांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी. केवळ हीच संस्था नव्हे, तर अमेरिकेतील ६७ विविध संस्था भारतात धर्मांतराचे कार्य करत आहेत. अशा सर्व संस्थांना रोखण्यासाठी ‘नॅशनल फ्रिडम ऑफ रिलिजन बिल’ (राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा) लागू करायला हवा.
चैन आणि गरज यांतील भेद
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
भारताचा उद्धार होण्यासाठी…