धर्मांतराची समस्या रोखायची असेल, तर स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिंदू, झारखंड.

डॉ. नील माधव दास

‘ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो. धर्मांतराची समस्या रोखायची असेल, तर केंद्र सरकारने अशा संस्थांना विदेशातून मिळणारे अर्थसाहाय्य तात्काळ खंडित करायला हवे.’