रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील सिद्धेवाडीच्या महाकाय मारुतीच्या मूर्तीचे स्थलांतर

अत्यंत जड अंतःकरणाने ही मूर्ती मला स्थलांतरित करावी लागते आहे.

मुसलमानविरोधी भावना वाढेल; म्हणून २६/११ च्या आक्रमणानंतर काँग्रेस सरकारने पाकवर आक्रमण केले नाही ! – बराक ओबामा यांचा गौप्यस्फोट

काँग्रेस हा देशाला मिळालेला शाप आहे, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये, इतकी हानी काँग्रेसमुळे या देशाची स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्वी गांधी यांनी केली आहे !

(म्हणे) ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पहायचा का ?’ – अभिनेता झिशान अय्युब यांचा प्रश्‍न

धर्मांध तरुण हिंदु तरुणीचा धर्म पाहूनच प्रेम करण्याचे नाटक करतात, हे अय्युब यांना ठाऊक असूनही ते वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

पोप फ्रान्सिस यांनी ‘इन्स्टाग्राम’वर एका मॉडेलचे मादक छायाचित्र लाईक केल्यामुळे टीका

जगातील अनेक चर्चमधील पाद्य्रांना महिला आणि लहान मुले यांचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणी दंड करण्यात आला असतांना आता पोप यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य झाल्याची शंका कुणी उपस्थित केल्यास ती नाकारता कशी येईल ?

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या नेत्याच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त

मध्यप्रदेश काँग्रेस समितीचे माजी सचिव गजेंद्र सोनकर यांच्या घरावर पोलिसांनी घातलेल्या धाडीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. रासुका’खाली कारवाई होण्याची शक्यता आहे. २ वर्षे जामीन मिळू शकत नाही.

आरोपी राजीव सक्सेना याने घेतले काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि सलमान खुर्शिद यांचे नाव !

ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील आरोपी राजीव सक्सेना यांनी चौकशीमध्ये काँग्रेसच्या नावांचा उल्लेख केला आहे.

घोटाळ्याचा आरोप असणारे मेवालाल चौधरी यांना केले बिहारचे शिक्षणमंत्री !

भाजपचे तारकिशोर प्रसाद केवळ १२ वी शिकलेले आहेत व त्यांना अर्थ खात्यासारखे महत्त्वाचे खाते दिल्याने सरकारवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

काँग्रेसला उघडे पाडण्याचे काम राष्ट्रीय शक्ती करतील ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रविघातक शक्तींसमवेतच्या युतीत काँग्रेस सहभागी होत आहे. ‘आम्ही विघटनवाद्यांना समवेत घेऊन चर्चा करू’, ‘काश्मीर पाकमध्ये गेले पाहिजे’ अशी मागणी करणार्‍यांसमवेत काँग्रेस उभी आहे….

गायींच्या संरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकारकडून ‘गो मंत्रालया’ची स्थापना होणार

प्रत्येक राज्याने असे मंत्रालय स्थापन करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारनेच देशपातळीवर मंत्रालय स्थापन करून गो संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा !

प.पू. काणे महाराजांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त मनोहरबाग येथे कार्यक्रम पार पडला

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. आणि सौ. अवचट यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक केला. यानंतर भक्तांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ’ या मंत्राचा वैखरीतून नामजप करून प.पू. काणे महाराजांच्या संदर्भातील आठवणी तसेच प्रसंग सांगितले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.