देशात तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये ८२ टक्के घट ! – केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती

‘इतिहासात १ ऑगस्ट या दिवसाची नोंद ‘मुस्लिम महिला अधिकार दिवस’ म्हणून झाली आहे. देशात ‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा’ अस्तित्वात आल्यापासून तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये ८२ टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

अफगाणी आणि रोहिंग्या मुसलमान स्वीकारत आहेत ख्रिस्ती धर्म !

भारत हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे, तर हिंदु धर्म स्वीकारून भारताचे नागरिकत्व मिळवावे, असे अफगाणी आणि रोहिंग्या मुसलमान यांना वाटले नाही, हे लक्षात घ्या ! अशांपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !

बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) येथे जिवंत नागाची पूजा करतांना, तसेच स्पर्धा भरवतांना आढळल्यास तात्काळ गुन्हे प्रविष्ट होणार ! – अपर जिल्हाधिकारी

बकरी ईदला बकरी कापण्याला विरोध न करता जिवंत नागाची पूजा करण्यावर मात्र आक्षेप घेतला जातो ! हिंदूबहुल देशात नेहमीच कायद्याचा बडगा हिंदूंना का दाखवला जातो ? ईदच्या वेळी सहस्रोंच्या संख्येने मुसलमान मुंबईच्या रस्त्यावर एकत्र आल्यावर त्याविषयी काही गुन्हे नोंद झाल्याचे ऐकिवात नाही.

आतंकवादी संघटनांना अर्थसाहाय्य करणारा पाकिस्तानी कलाकार रेहान सिद्दीकी आणि त्याचे सहकारी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यावर भारताकडून बंदी

राष्ट्रविरोधी कारवाया रोखण्यासाठी आवाज उठवणारे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचे अभिनंदन ! सर्व लोकप्रतिनिधींसाठी खासदार शेवाळे यांची कृती अनुकरणीय आहे !

राज्यातील १२१ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी राज्यशासनाकडून १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत राज्यातील १२१ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी वर्ष २०२०-२१ करता राज्यशासनाकडून १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी खैरात वाटणारे शासन वेदपाठशाळांना अनुदान देणार का ?

(म्हणे) ‘…मग राममंदिराचे भूमीपूजनही प्रतिकात्मक करा !’ – खासदार इम्तियाज जलील, एम्.आय.एम्.

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व सण उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर राज्यशासनाने मुसलमानांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचे आवाहन केले आहे; मात्र याला एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचारी संघाचा १ ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय

श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेविषयी काही संघटनांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील द्वेषामुळे उलट-सुलट चर्चा चालू केली. त्यामुळे मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना श्री विठ्ठलाच्या गाभार्‍यात प्रवेश नाकारला.

ब्राह्मणांचा द्वेष करून राज्यघटनेचा अवमान करणारे (काँग्रेसचे) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची हकालपट्टी करा !

ब्राह्मणांचा द्वेष केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा परशुराम संस्कार सेवा संघाकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. राऊत यांनी राज्यघटनेची खोटी शपथ घेऊन तिचा अपमान केला असल्याचा आरोप ‘परशुराम संस्कार सेवा संघा’चे योगेश चांदोरीकर यांनी केला आहे.

येरवडा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लवकर क्रमांक लावण्यासह अस्थी परत देण्यासाठी पैशांची मागणी

समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना ! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या असंवेदनशील कर्मचार्‍यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी !

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती करा ! – मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासन म्हणून स्थानिक प्राधिकरणातील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती करा, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यालयाने दिला आहे.