समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना ! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्या असंवेदनशील कर्मचार्यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी !

पुणे – येरवडा स्मशानभूमीत मृतांच्या नातेवाइकांकडून अंत्यविधीसाठी लवकर क्रमांक लावण्याचे २ सहस्र आणि अस्थी परत देण्यासाठी १ सहस्र रुपये मागितले जात आहेत. महापालिकेच्या येरवडा स्मशानभूमीत हा प्रकार सर्रास चालू असून या विभागाच्या अधिकार्यांनी मात्र याकडे डोळेझाक केलेली आहे. दुःखात असलेल्या नातेवाइकांच्या मन:स्थितीचा अपलाभ घेतला जात आहे. असंवेदनशीलपणे काम करणार्या या कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल आहेर पाटील यांनी केली आहे.
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन