समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना ! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्या असंवेदनशील कर्मचार्यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी !

पुणे – येरवडा स्मशानभूमीत मृतांच्या नातेवाइकांकडून अंत्यविधीसाठी लवकर क्रमांक लावण्याचे २ सहस्र आणि अस्थी परत देण्यासाठी १ सहस्र रुपये मागितले जात आहेत. महापालिकेच्या येरवडा स्मशानभूमीत हा प्रकार सर्रास चालू असून या विभागाच्या अधिकार्यांनी मात्र याकडे डोळेझाक केलेली आहे. दुःखात असलेल्या नातेवाइकांच्या मन:स्थितीचा अपलाभ घेतला जात आहे. असंवेदनशीलपणे काम करणार्या या कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल आहेर पाटील यांनी केली आहे.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’