इयत्ता १० वी आणि १२ वी यांच्या परीक्षेत सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या विद्यार्थ्यांचे सुयश

परीक्षेत मिळालेल्या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना कु. अमिषा म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना मी नियमित अत्तर-कापूर लावते. यामुळे अभ्यासात एकाग्रता येत होती. अभ्यासाचा ताण किंवा झोप येत नसे.