अजमेर (राजस्थान) येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्गा पूर्वी मंदिर होते ! – महाराणा प्रताप सेना

अजमेर येथील हजरत मोईनुद्दीन चिश्ती दर्गा हे पूर्वी मंदिर होते. दर्ग्याच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर हिंदु धर्माशी संबंधित चिन्ह आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने येथे सर्वेक्षण करावे, अशी मागणी महाराणा प्रताप सेनेने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून केली आहे.

चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपचे नेते बालचंद्रन् यांची हत्या

तमिळनाडू राज्यातील द्रमुक सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

मीठ असल्याचे सांगून इराणमधून आयात केलेले ५०० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातच्या बंदरामधील एका मालवाहू नौकेवरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. हे अमली पदार्थ इराणमधून गुजरातमध्ये आयात करण्यात आले.

देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

दंगलखोराचे असे स्वागत कोण करत आहे, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाची मुसलमानांकडून हानी ! – हिंदु पक्ष

ज्ञानवापी प्रकरणाच्या २६ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यांचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने ३० मे या दिवशी पुढील सुनावणीच्या वेळी तो पूर्ण करण्यात येणार आहे.

जिहादी संघटनांच्या मोर्च्याला सहकार्य न केल्यास हिंदु व्यापाऱ्यांना लक्ष्य करणार !

केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार सत्तेत असल्यामुळे ते हिंदूंच्या रक्षणासाठी काही करील, अशी अपेक्षाच नाही. आता केंद्र सरकारनेच केरळमधील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे येणे आवश्यक !

बंगालमधील विद्यापिठांमध्ये आता राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री असतील ‘कुलपती’ !

ही ममता बॅनर्जी सरकारची हुकूमशाही आहे, असेच म्हणावे लागेल. स्वार्थासाठी शिक्षणक्षेत्रात राजकारण करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राजकरणी कधीतरी जनहित साधतील का ?

भूमीच्या मालकीवरून मुसलमानांकडून हिंदूंना मारहाण

रीवा (मध्यप्रदेश) येथे सरकारी भूमीवर मंदिर आणि मशीद
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर आक्रमण होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
सरकारी भूमीवर अशा प्रकारचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन काय करत होते ?

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ज्ञानवापी मशिदीच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणार

कुणी कितीही लढा दिला, तर अंतिम विजय सत्याचाच होणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !