(द्रमुक : द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

चेन्नई (तमिळनाडू) – भाजपचे राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती शाखेचे चेन्नई जिल्हाध्यक्ष बालचंद्रन् यांची २४ मे या दिवशी येथील चिंताद्रिपेट भागात ३ अज्ञातांनी चाकूचे वार करून हत्या केली. त्यांना यापूर्वीच ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना सरकारने एक सुरक्षारक्षक दिला होता. तो चहा पिण्यासाठी गेला असता बालचंद्रन् यांच्यावर आक्रमण करण्यात आले. पोलिसांचे म्हणणे आहे की, ही हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आली आहे.
Tamil Nadu BJP cadre killed by 3 unknown people in Chennai’s Chintadripet; Probe underway https://t.co/Ewu8phDZbv
— Republic (@republic) May 24, 2022
तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते पलानीस्वामी यांनी ट्वीट करून सरकारवर या प्रकरणी टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, गेल्या २० दिवसांत शहरात १८ हत्या झाल्या आहेत. यातून हे शहर एक प्राणघातक शहर झाले आहे. येथील लोकांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
संपादकीय भूमिकातमिळनाडू राज्यातील द्रमुक सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! |
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
२२ ते २४ जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन होणार !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !