पोलीसदलाचे सध्याचे ब्रीदवाक्य ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ पोलीस सार्थकी लावतात का ?
पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत क्रमशः देत आहोत . . .
पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत क्रमशः देत आहोत . . .
‘हे मृत्युंजय, महाकाल, या आपत्काळात (तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे प्रतिकूल ठरणार्या काळात) रज-तमाचा नाश करून तू सत्-चित्-आनंद स्वरूपातील सनातन धर्माची स्थापना करणार आहेस.
एका साधकाला ‘त्याच्या एका नातेवाईकाला कोरोना झाला आहे’, असे समजले. तेव्हा साधकाच्या मनात ‘त्यांच्या घरी देवपूजा करतात. ते चांगले लोक आहेत, तरी असे कसे झाले ?’, असे विचार येऊन त्याला वाईट वाटले.
पुष्पौषधी ही एक वेगळी ‘पॅथी’ (flower Remedy) आहे. त्यानुसार पुढे औषध दिले आहे. बरेच आधुनिक वैद्य या पॅथीचा उपयोग करतात.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही मास सण-उत्सव साजरे करण्यास किंवा व्रते आचरण्यात काहीसे निर्बंध होते. कोरोनाची परिस्थिती अद्याप निवळली नसली, तरी ती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. अशा वेळी सण साजरे करतांना पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
‘हिंदु राष्ट्र’ हीच भारत आणि नेपाळ दोघांचीही सनातन ओळख आहे. आज नेपाळमधील जनतेने त्याची मागणी तीव्र करत नेली आहे आणि येत्या काळात त्याची तीव्रता वाढणार आहे. भारत आशियातील महत्त्वाचे राष्ट्र असल्याने या जनतेला भारताकडून मिळणारा पाठिंबा हा पुष्कळ साहाय्याचा ठरणार आहे. भारताकडून तो मिळेल, अशी अपेक्षा आहे.
लष्करी कारवाया करून भारताला लडाखमध्ये हरवण्यात चीनला गेल्या ७ मासांत पूर्ण अपयश आलेले आहे. त्यामुळे आता चीन विविध गैरलष्करी पद्धतींचा वापर करून भारत-चीन सीमेवर तणाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
‘ज्या (युरोपीय) देशात ‘ब्रह्मचर्य’ काय हे माहिती नाही, जो देश चंगळवादी आहे, त्या देशातील न्यायालयाच्या निर्णयाने धार्मिक विषय हाताळले जातात, हे खेदजनक आहे. धार्मिक विषयांवर निर्णय देतांना येथील वेद, उपनिषदे, धर्मग्रंथ यांचा अभ्यास व्हायला हवा.’
लहान मुलांच्या खेळामध्ये जर एका गटाविरुद्ध दुसरा गट पराभूत होऊ लागला, तर तो दुसरा गट पराभव जिव्हारी लागत असल्याचे कोणतेतरी नियमबाह्य कृत्य करून कृतीतून दाखवून देतो, हे आपण अनेकदा पाहिले असेल. याला आपण रडीचा डाव म्हणतो.
‘फायझर फार्मा’चे डॉ. मायकल यीडन म्हणतात, ‘‘जागतिक संसर्ग रोखण्यास ‘व्हॅक्सिन’ची कोणतीही आवश्यकता नाही. व्हॅक्सिनसंदर्भात इतका मूर्खपणा मी आजवर कधीही पाहिलेला नाही. धोका नसलेल्या लोकांना ‘व्हॅक्सिन’ द्यायची नसतात. ज्या ‘व्हॅक्सिन’ची संपूर्ण चाचणी झालेली नाही, अशी ‘व्हॅक्सिन’ निरोगी लोकांना देणे चूकच !’’