‘तुळजापूर फाइल्स’ !

आपल्या देशात सरकारी पातळीवर भ्रष्टाचार इतका खोलवर रुजला आहे की, तो सार्वजनिक जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनला आहे. भ्रष्टाचार करण्याजोगी सर्व क्षेत्रे संपल्यानंतर राजकारण्यांनी त्यांचा मोर्चा हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांच्याकडे वळवला आहे.

बांकेबिहारीशी भावविवाह !

‘देवाप्रती कसा भाव असायला हवा ?’, याचे उदाहरण या कलियुगातही या मुलीच्या रूपाने समोर आले आहे. त्यातून समाजाने शिकण्याचा प्रयत्न केला, तर घडोघडी निर्माण होणार्‍या आपत्कालीन स्थितीतून तरून जायला त्याला साहाय्य होईल !

बर्फाचे वादळ !

‘मानव कितीही शक्तीमान (‘सुपर पॉवर’) झाला, तरी निसर्गाच्या शक्तीपुढे तो काहीच करू शकत नाही’, हे सार्‍या जगाला यातून पुन्हा एकदा शिकायला मिळत आहे.

संतांना धमक्या !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यावर त्यांच्याकडून धर्माचरण करून घेतल्यास त्यांच्यातील धर्माभिमान वाढण्यास साहाय्य होईल. त्यांच्यात नैतिक संस्कार निर्माण होतील. याचा लाभ समाजाची सात्त्विकता आणि आध्यात्मिक बळ यांच्यात वाढ होऊन अन्य धर्मियांच्या आक्रमणांना तोंड देत ते परतवून लावता येईल.

लव्ह जिहाद येथेही ?

अल्पवयीन कलाकार मालिका, चित्रपट यांमधून जीवनाचे मर्म जाणल्याप्रमाणे किंवा तत्त्वज्ञाप्रमाणे संवादफेक करतात; मात्र जीवनात छोट्या-मोठ्या समस्यांपुढे हतबल होऊन थेट जीवनयात्राच संपवतात. तेव्हा ‘हेच का ते कलाकार ?’, असा प्रश्न पडतो. लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासह मुलींना धर्मशिक्षित करणेही आवश्यक !

धर्मांतरबंदीसाठी सक्षम कायदा हवा !

काही पंथ प्रसारासाठी तलवारीचा वापर करतात, तशी आवश्यकता ईश्वरनिर्मित हिंदु धर्माच्या प्रसारासाठी नसते !

धर्मशिक्षणाची अपरिहार्यता !

विविध प्रकारच्या जिहादची टांगती तलवार हिंदूंच्या डोक्यावर आहेच. धर्मच त्यातून आपल्याला तारू शकतो, हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे. धर्मशिक्षण घेतलेला प्रत्येक हिंदूच धर्मावरील आघातांचा सामना करू शकतो. यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षित होऊन धर्मरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हेच कालसुसंगत ठरेल !

माध्यमांची ‘कोरोना वृत्ती’ आवरा !

कोरोनाच्या यापूर्वीच्या काळातही प्रसारमाध्यमांच्या अशा वार्तांकनामुळे नागरिक चांगलेच घाबरल्याचे दिसून आले होते. अनेक आधुनिक वैद्यांनी रुग्णांना काही कालावधीसाठी दूरचित्रवाणी न बघण्याचा किंवा वृत्तपत्र न वाचण्याचा सल्ला दिला होता. माध्यमांसाठी याहून लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठली असू शकते ?

नेपाळमधील सत्तापालट !

चीन नेपाळला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून भारत तसे कधीच करणार नाही. नेपाळच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी तेथील माओवादी, साम्यवादी आणि चीनवादी विचारांचा पगडा अल्प व्हावा आणि राजकारणातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचेही समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी देउबा यांना सदिच्छा !

गावकारभार्‍यांसमोरील आव्हाने !

निवडून आलेले सर्वच जण वाईट असतात, असे नाही; परंतु अशा चांगल्यांची संख्या अगदी नगण्य आहे. इथे उल्लेखलेल्या विषचक्रातून गावाला बाहेर काढण्यासाठी त्यांची शक्ती अपुरी पडते. अशा चांगल्यांच्या पाठीमागे सर्वसामान्यांनी आता ठामपणे उभे राहिले पाहिजे, तरच गावे आणि खेडी खर्‍या अर्थाने समृद्ध बनतील !