संपादकीय : भारतद्वेषी विदेशी विद्यापिठे !
विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !
विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !
भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !
निसर्गावर मात करून नव्हे, तर त्याच्याशी जुळवून घेण्याची कला मानवाने आत्मसात केली, तरच त्याचा उत्कर्ष शक्य !
मतदानाची टक्केवारी वाढण्यापुरते मर्यादित न रहाता ‘मतदान राष्ट्रहितासाठी व्हावे’, यासाठी निवडणूक आयोगाने कार्य करावे !
भारतीय संगीतक्षेत्राचे निधर्मीकरण करण्याचे सुधारणावाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संगीतप्रेमींनी आवाज उठवणे आवश्यक !
येत्या रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात ईश्वरी अधिष्ठानाचे कार्य सनातन संस्थेने केल्याने तिचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले जाईल !
उद्दाम वर्तन करून कायदे वाकवणारे नव्हे, तर कायद्यांच्या पालनाने जनतेसमोर आदर्श निर्माण करणारे आदर्श मुख्यमंत्री हवेत !
भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट, सण, वस्तू या देवत्वाशी जोडल्या आहेत. वटपौर्णिमा असो वा तुळशीविवाह हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृती ही निसर्गानुकूल आहे. झाडांना आपण देव मानतो. त्यामुळे त्यांना जपतोही. त्यामुळे पृथ्वीला जर प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर आपल्याला अध्यात्माकडेच वळावे लागेल.
भारतात जिहादी मानसिकता पालटण्यासाठी कठोर निर्णय घेणे आता अपरिहार्य झाले आहे !
समाजातील काळा पैसा पांढरे करण्याचे न्यायालयाने उचललेले पाऊल पारदर्शकतेच्या रूपात पुढे येणे महत्त्वाचे !