पाकिस्तानने केवळ गरीब लोकांनाच अनुदान द्यावे !
कर्जाच्या रूपात मिळालेला हा निधीही पाकिस्तान भारतविरोधी कारवायांत व्यय (खर्च) करील, यात शंका नाही ! तसे न करण्याची अटही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला घालायला हवी !
कर्जाच्या रूपात मिळालेला हा निधीही पाकिस्तान भारतविरोधी कारवायांत व्यय (खर्च) करील, यात शंका नाही ! तसे न करण्याची अटही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला घालायला हवी !
पाकच्या खैबर पख्तुख्वा प्रांतातील तोरखम येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही आतंकवादी संघटना आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. टीटीपीने गेल्या मासाभरात पोलिसांवर ३ मोठी आक्रमणे केली.
संरक्षणमंत्री आसिफ यांनी या दिवाळखोरीसाठी पाक सैन्य, प्रशासन आणि राजकीय नेते यांना उत्तरदायी ठरवले आहे.
पाकिस्तानी नागरिकच नाही, तर लवकरच भ्रष्ट राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारीही विदेशात पळून जाणार आहेत, हे उघड सत्य आहे !
पाकची भूकंपग्रस्तांच्या साहाय्याच्या नावाखाली लज्जास्पद कृती !
पाकमधील चिनी दूतावासाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणारा विभाग ‘तांत्रिक कारणां’मुळे बंद केला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना चीनचा व्हिसा मिळण्यास अडचण येऊ शकते. चीन सरकारने पाकमधील चिनी दूतावासातील हा विभाग बंद करण्यामागे काही कारणे सांगितलेली नाहीत.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटीशर्ती मान्य करण्यास नकार दिल्याने पाकला नाणेनिधीकडून कोणतेही कर्ज मिळू शकलेले नाही; मात्र आता पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या अटीशर्तींपैकी एक असणारी विजेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्याची अट पूर्ण केली आहे.
ईशनिंदेच्या प्रकरणात हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले व आरोपीला निर्वस्त्र करून अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली.
पाकला नाणेनिधीकडून मोठी अपेक्षा होती, तीच मावळल्याने पाकला आता दिवाळखोर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाहीत, हे अधिक स्पष्ट झाले आहे !
काश्मीरच्या सूत्रावर पाकला साहाय्य करणार्या तुर्कीयेने पाकला त्याची लायकी दाखवली, हेच यातून स्पष्ट होते !