प्रगतीसाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याची आवश्यकता ! – पाकचे माजी अर्थमंत्री
ते म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात एकदम तळाशी आहे. शाश्वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल.
ते म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात एकदम तळाशी आहे. शाश्वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल.
आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (आय.एम्.एफ्.चा) पाकिस्तानवरील विश्वास उडाला आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्लाईल यांनी केले. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून पाकला कर्ज देणे थांबवले होते.
‘आम्ही गायीचे दूध पितो, तर ते गोमूत्र पितात. तुम्ही त्यांच्याशी आमची तुलना करणार का ? ते दगडाला देव मानतात, तर आम्ही अल्लाला मानतो’, अशी विधाने एक पाकिस्तानी नागरिक करत असल्याचे दिसत आहे.
ज्या सिंधवरून भारताला ओळखले जात होते तेथे आज हिंदूंची झालेली ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
ही परेड केवळ प्रतिकात्मक असेल. या वेळी कुठल्याही विदेशी पाहुण्याला निमंत्रित केले जाणार नाही. ‘नॅशनल डे परेड’मध्ये पाकिस्तानी सैन्य त्याचे सामर्थ्य दाखवत असते.
खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे ते दिवसेंदिवस उद्दाम होत चालले आहेत. त्यांना आताच रोखले नाही, तर भविष्यात ते भारताच्या सुरक्षेसाठी डोकेदुखी बनतील, हे सुरक्षायंत्रणा लक्षात घेतील का ?
या हत्येच्या वेळी राठी यांचा स्वयंपाकी दिलीप ठाकूर हाही घायाळ झाला. त्यानेच हत्येची माहिती पोलिसांना दिली.
येथील प्रेस क्लबच्या जवळ ही घटना घडली. ‘पोलिसांनी फेरी काढणार्यांवर लाठीमार करून फेरी रोखण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप करण्यात आला आहे.
सध्या पाकध्ये गव्हाच्या पिठाची प्रचंड कमतरता निर्माण झालेली आहे.