धर्मांधाने हिंदु तरुणीवर बलात्कार करून तिला गोमांस खायला लावले !
अजून किती हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर लव्ह जिहाद्यांना कायमचा वचक बसणार ?
अजून किती हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर लव्ह जिहाद्यांना कायमचा वचक बसणार ?
यंदा झालेली रामनवमी अत्यंत विशेष होती. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. २५ पिढ्यांनंतर हा दैवी दिवस पहाणारी आजची पहिलीच पिढी आहे.
देशात प्रतीदिन लव्ह जिहादच्या अनेक घटना घडूनही हिंदू ते रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाहीत, हे त्यांना लज्जास्पद ! हिंदु मुलींच्या रक्षणासाठी हिंदू आता तरी कंबर कसतील का ?
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आमदार आणि खासदार यांच्यावर हत्या, बलात्कार, मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. यांमध्ये उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक १ सहस्र १३७ खटले, तर महाराष्ट्रातील प्रलंबित खटल्यांची संख्या ४१९ आहे.
मध्यप्रदेशमधील इंदूर येथील व्यावसायिक श्री. अभय निगम यांनी नुकतीच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अवगत केले.
महाराष्ट्रात दिव्यांग आणि वृद्ध मिळून ६ सहस्र ६३० मतदार गृहमतदान सुविधेचा लाभ घेऊन घरातूनच मतदान करणार आहेत.
या नक्षलवाद्यांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देणार्या शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधातही सरकारने धडक मोहीम हाती घेतली, तर भारतातील नक्षलवाद लवकर संपुष्टात येईल, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा याचिकेत उल्लेख नसल्याने न्यायालयाने मुसलमान अधिवक्त्याला सुनावले !
पावसामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विमानांचा मार्ग पालटण्यात आला आहे. प्रशासनाने शाळांना सुटी दिली आहे, तर नागरिकांना आवश्यक असेल, तरच बाहेर पडण्याची सूचना दिली आहे.
‘एक्स’ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असले, तरी कोणतेही स्वातंत्र्य हे लोकशाही मूल्ये आणि त्या देशाचा कायदा यांपेक्षा वर नाही. हा भेद ‘एक्स’ने लक्षात घेतला पाहिजे !