बिहारमध्ये कावड यात्रेवर जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाची शक्यता ! – गुप्तचर विभागाची माहिती
हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव अजूनही जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखालीच साजरे करावे लागतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !
हिंदूंचे प्रत्येक सण आणि उत्सव अजूनही जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखालीच साजरे करावे लागतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !
सर्वेक्षणानुसार ६७.२ टक्के मुसलमान महिलांनी विवाह, तलाक आणि दत्तक घेणे, यांसारख्या सूत्रांसंदर्भात समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे.
केवळ १०० वर्षांहून अधिक काळ थडगे अस्तित्वात आहे; म्हणून ते ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम,१९५८’ कायद्याच्या अंतर्गत ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्याचे कारण ठरू शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशात नमूद केले.
येथील नागरिकांनी जेव्हा पाक सरकारचे अधिकृत ट्विटर खाते पहाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते प्रतिबंधित करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
भारतातील ख्रिस्ती धर्माला संपवण्याविषयी कुणी काही बोलत नसतांना आणि काही करत नसतांना अशा प्रकारचे विधान करून हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवण्याचाच पाद्य्रांचा हा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या !
हिंदु मुलींना मुसलमान बनवण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न केले जात आहेत, त्याचे हे उदाहरण ! धर्मांध मुसलमानांच्या अशा क्लृप्त्यांपासून सावधान !
काही दिवसांपूर्वी धर्मांधांनी एका जैन मुनींची हत्या करून त्यांचे अनेक तुकडे करून कूपनलिकेत टाकण्याची घटना घडली होती. यावरून कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून मोगल राजवट आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसला निवडून देणारे हिंदू आता जागे होतील का ?
तक्रारीनंतर मुसलमान विद्यार्थिनीची शाळेतून हकालपट्टी !
मशिदीसमोरून जातांना कुणी काय करावे आणि करू नये, असा या देशात नियम आहे का ? अशी मानसिकता मोडून काढण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
अयोध्या येथे गोहत्या करणार्या अकबर अली या तरुणाने पोलिसांकडे शरणागती पत्करली. शरणागतीचा फलक हातात घेऊनच तो पोलिसांसमोर उपस्थित झाला.