बिहार येथे लव्ह जिहादी महंमद कैस याच्याशी पोलीस अधिकारी महंमद मेराज खान याचे साटलोटे !

मुसलमान कोणत्याही पदावर गेले, तरी आधी ते मुसलमानच असतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होते !
लव्ह जिहाद्यांना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना आता बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

कर्नाटकच्या हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसने रा.स्व. संघाला मिळालेल्या ३५ एकर भूमीचे हस्तांतरण रोखले !

स्वातंत्र्यवीर सावरकर, तसेच रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची माहिती राज्यातील इतिहासाच्या शालेय पाठ्यपुस्तकांतून काढून टाकणार्‍या काँग्रेसकडून आता अशी भूमिका घेतली जाणे, यात काय आश्‍चर्य ?

कॅनडाने तेथील भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे ! – भारत

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांच्या इंडोनेशियामधील दौर्‍यात कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांची भेट घेतली. या वेळी जयशंकर यांनी कॅनडामधील भारतीय राजदुतांचे संरक्षण सुनिश्‍चित करण्याच्या सूत्राकडे जोली यांचे लक्ष वेधले.

केरळमध्ये प्राध्यापकाचा हात तोडणार्‍या ६ पैकी ३ धर्मांध मुसलमानांनी जन्मठेपेची शिक्षा !

वर्ष २०१० च्या प्रकरणात १३ वर्षांनंतर शिक्षा होणे हा पीडित व्यक्तीला मिळणारा  न्याय नव्हे, अन्यायच होय !

आतंकवादाला पोषण देणार्‍यांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करणे आवश्यक ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हे सध्या इंडोनेशियाच्या दौर्‍यावर आहेत. येथे ते दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या ‘आसियान’ गटाच्या परिषदेला संबोधित करण्यासाठी आले आहेत.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट !

समान नागरी कायद्याच्या विरोधात विधी आयोगाला संदेश पाठवण्यासाठी मशिदीबाहेर लावण्यात आले ‘बार कोड’ !

किती हिंदू आणि त्यांच्या संघटना समान नागरी कायद्याला समर्थन देण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न करत आहेत ?

मनसेच्या पाठपुराव्यानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी ट्रस्टला वन विभागाची ८ दिवसांची समयमर्यादा !

वन विभाग झोपा काढत असल्यामुळेच सरकारजी जागांवर अशा प्रकारे अतिक्रमण होते. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासह ते होण्यास कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करा !

मुसलमान व्यापार्‍यांमुळे गौहत्तीमध्ये भाज्यांचे दर वाढले ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

‘मुख्यमंत्री सरमा जो दावा करत आहेत, तसा भाग देशातील अन्य ठिकाणी होत आहे का ?’, याची निश्‍चिती करण्याची आवश्यकता आहे ! तसे असेल, तर अशा व्यापार्‍यांवर कुणी बहिष्कार घालण्याचे आवाहन केले, तर आश्‍चर्य वाटू नये !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी परप्रांतीय हिंदु कामगारांवर केला गोळीबार : ३ जण घायाळ  

काश्मीरमध्ये अद्यापही स्थानिक आणि परप्रांतीय हिंदु सुरक्षित नाहीत, हेच अशा घटनांतून सतत लक्षात येत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !