भारत-पाक क्रिकेट सामन्यांत भारतीय मुसलमान पाकिस्तानी संघाला पुष्कळ समर्थन देतात ! – नावेद-उल्-हसन, पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज

भारत-पाक यांच्यातील क्रिकेट सामन्यात भारत विजयी होवो अथवा पराजीत  होवो, बहुतांश भारतीय मुसलमान हे अनेक वेळा त्याचा रोष हिंदूंवर काढतात, हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे.

अमेरिकेच्या डॉलरच्या बरोबरीनेच भारतीय रुपयाचाही वापर व्हावा !

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे विधान !

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

४ वर्षांपूर्वी विद्वेषी विधाने केल्याचे प्रकरण

भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल विमानांच्या खरेदी करण्याचा करार !

ही विमाने भारतीय नौदलाच्या आवश्यकतेनुसार विशेषकरून बनवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) बसस्थानकाच्या दुरवस्थेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

बसस्थानकाची एवढी दुरवस्था झाल्याचे एस्.टी. महामंडळाला अन्य कुणीतरी का दाखवून द्यावे लागते ? महामंडळ काय करत आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथरोगांच्या पार्श्वभूमीवर १०३ गावे जोखीमग्रस्त

भातशेतीच्या हंगामात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा संसर्ग होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची दयनीय स्थिती

शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे  रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता ? हाच प्रश्न निर्माण होत आहे. त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला ‘रस्ताबंद’ आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.

केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवांचे गोव्यात उद्घाटन

एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवा पुरवणारे गोवा हे देशातील पहिले केंद्र ! भारताने जगाला सर्वोत्तम उपचारपद्धती दिल्या. त्यामुळे जगात आयुषची विश्वासार्हता वाढली आहे. गोव्यात या उपचारपद्धतींचा स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही लाभ होईल.

गोवा सरकारने म्हादई अभयारण व्याघ्र क्षेत्र घोषित करावे ! – ‘म्हादई बचाव अभियान’

गोवा सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित केल्यास म्हादई जलवाटप तंटा प्रकरणी न्यायालयात कर्नाटकच्या विरोधात आपली बाजू भक्कम झाली असती. या एकाच निर्णयाने म्हादई जलवाटप तंटासंबंधीचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघाला असता !