नेपाळमध्ये उपपंतप्रधानांसह ४ मंत्र्यांचे त्यागपत्र
नेपाळच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगडेन यांच्यासह राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आर्.पी.पी.) ४ मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे.
नेपाळच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगडेन यांच्यासह राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आर्.पी.पी.) ४ मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
वर्ष २००८ मध्ये नेपाळला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. याद्वारे येथील प्राचीन राजेशाही संपुष्टात आणण्यात आली. नेपाळमध्ये हिंदु धर्म बहुसंख्य, म्हणजे ८१ टक्क्यांहून अधिक आहेत. त्यामुळे नेपाळ हे सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्हीदृष्ट्या हिंदु राष्ट्रच आहे आणि मलाही तसेच वाटते.
पदच्युत केलेेले राजे ज्ञानेंद्र शहा यांनी अभियानाला दाखवला हिरवा झेंडा !
नेपाळमध्ये अनेक पक्षांना हाताशी धरून पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी युती सरकार स्थापन केले होते; मात्र सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार संकटात सापडले आहे.
२० वर्षात नेपाळमध्ये उभारले ७० चर्च !
विमानातील एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आलेले नाही. येथे साहाय्यता कार्य करणार्यांच्या मते विमानातील सर्वच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
नेपाळमध्ये वर्ष २००८ मध्ये शहा राजघराण्यातील शेवटचे राजे ग्यानेंद्र यांना पायउतार होण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर तेथील राजेशाही संपली.
नेपाळने आर्थिक गैरव्यवहार आणि आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा यावर अपेक्षित नियंत्रण न ठेवल्याने त्याचा ‘फायनेंशियल अॅक्शन टास्क फोर्स’च्या (‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या) करड्या सूचीत समावेश होण्याची शक्यता आहे.
भारत समर्थक नेपाळी नेते देउबा यांच्या पक्षाशी युती करून नंतर त्यांचा विश्वासघात करून भारतविरोधी के.पी. ओली शर्मा यांच्याशी हातमिळवणी करून पंतप्रधान पदी बसलेले प्रचंड यांच्यावर कोण विश्वास ठेवणार ?