भारताच्या संसदेत लावण्यात आलेले अखंड भारताचे मानचित्र हे राजनैतिक नाही, तर सांस्कृतिक ! – नेपाळचे पंतप्रधान ‘प्रचंड’
नेपाळच्या विरोधी पक्षांनी या मानचित्रावरून भारतावर टीका केली होती.
नेपाळच्या विरोधी पक्षांनी या मानचित्रावरून भारतावर टीका केली होती.
भारताप्रमाणेच पुढील काही दशकांनंतर नेपाळही हिंदू अल्पसंख्यांक असणारा देश झाल्यास आश्चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वीच भारत आणि नेपाळ येथे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !
अखंड भारताच्या मानचित्राद्वारे भारताचा इतिहास दाखवण्यात आला आहे, जो कधीही नाकारता येणार नाही. पूर्वी भारत अखंड होता आणि त्यात कोणते प्रदेश होते, हेच त्यात दर्शवण्यात आले आहे, यामुळे जर कुणाला पोटदुखी होत असेल, तर ती हास्यास्पदच म्हणावी लागेल !
नेपाळच्या महाकाली आणि पवनदूत वाहतूक सेवा प्रशासनाने देहली किंवा अन्य ठिकाणांहून नेपाळच्या कंचनपूर जिल्हा मुख्यालय असलेल्या महेंद्रनगर येथे येणार्या वाहनांना रोखण्याची मागणी केली होती. त्यावरून जिल्हाधिकार्यांनी टॅक्सींच्या संदर्भात हा निर्णय घेतला.
माओवादी हिंसाचारात ५ सहस्र लोकांच्या मृत्यूचे प्रकरण
हिंदु धर्माचे ज्ञान आजच्या युवा पिढीसमोर योग्य पद्धतीने मांडले, तर सनातन धर्माचे श्रेष्ठत्व त्यांच्या लक्षात येईल – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याविरोधात नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यात पंतप्रधान प्रचंड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेपाळच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगडेन यांच्यासह राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आर्.पी.पी.) ४ मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
वर्ष २००८ मध्ये नेपाळला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. याद्वारे येथील प्राचीन राजेशाही संपुष्टात आणण्यात आली. नेपाळमध्ये हिंदु धर्म बहुसंख्य, म्हणजे ८१ टक्क्यांहून अधिक आहेत. त्यामुळे नेपाळ हे सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्हीदृष्ट्या हिंदु राष्ट्रच आहे आणि मलाही तसेच वाटते.