
काठमांडू (नेपाळ) – नेपाळने अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्यामध्ये त्याच्या गोरखा सैनिकांच्या भर्तीवर साधारण एक वर्षापूर्वी स्थगिती आणली होती. असे असले, तरी हे प्रकरण पूर्णत: समाप्त झालेले नाही, असे वक्तव्य भारतातील नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी केले. शर्मा म्हणाले की, दोन्ही सरकारांकडून या सूत्रावर अद्याप सखोल चर्चा झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी संवाद पूर्णपणे बंद झाला नाही.
Nepal has, for the third time, blocked the recruitment of Gorkha soldiers in the Indian Army, following India’s decision to implement the Agnipath scheme.https://t.co/Nj1xUoBE95
— Swarajya (@SwarajyaMag) July 6, 2023
ते पुढे म्हणाले की, नेपाळला वाटते की, गोरखा सैनिकांची भर्ती आधीच्या नियमांप्रमाणेच व्हावी. नेपाळ सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही; परंतु भारतीय सैन्यात गोरखा सैनिकांची भर्ती करावी कि नाही ?, या विषयावर चर्चा चालू आहे.
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran