
काठमांडू (नेपाळ) – नेपाळने अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्यामध्ये त्याच्या गोरखा सैनिकांच्या भर्तीवर साधारण एक वर्षापूर्वी स्थगिती आणली होती. असे असले, तरी हे प्रकरण पूर्णत: समाप्त झालेले नाही, असे वक्तव्य भारतातील नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी केले. शर्मा म्हणाले की, दोन्ही सरकारांकडून या सूत्रावर अद्याप सखोल चर्चा झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी संवाद पूर्णपणे बंद झाला नाही.
Nepal has, for the third time, blocked the recruitment of Gorkha soldiers in the Indian Army, following India’s decision to implement the Agnipath scheme.https://t.co/Nj1xUoBE95
— Swarajya (@SwarajyaMag) July 6, 2023
ते पुढे म्हणाले की, नेपाळला वाटते की, गोरखा सैनिकांची भर्ती आधीच्या नियमांप्रमाणेच व्हावी. नेपाळ सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही; परंतु भारतीय सैन्यात गोरखा सैनिकांची भर्ती करावी कि नाही ?, या विषयावर चर्चा चालू आहे.
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump