
काठमांडू (नेपाळ) – नेपाळने अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्यामध्ये त्याच्या गोरखा सैनिकांच्या भर्तीवर साधारण एक वर्षापूर्वी स्थगिती आणली होती. असे असले, तरी हे प्रकरण पूर्णत: समाप्त झालेले नाही, असे वक्तव्य भारतातील नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी केले. शर्मा म्हणाले की, दोन्ही सरकारांकडून या सूत्रावर अद्याप सखोल चर्चा झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी संवाद पूर्णपणे बंद झाला नाही.
Nepal has, for the third time, blocked the recruitment of Gorkha soldiers in the Indian Army, following India’s decision to implement the Agnipath scheme.https://t.co/Nj1xUoBE95
— Swarajya (@SwarajyaMag) July 6, 2023
ते पुढे म्हणाले की, नेपाळला वाटते की, गोरखा सैनिकांची भर्ती आधीच्या नियमांप्रमाणेच व्हावी. नेपाळ सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही; परंतु भारतीय सैन्यात गोरखा सैनिकांची भर्ती करावी कि नाही ?, या विषयावर चर्चा चालू आहे.
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !