गेल्या ३ मासांत उत्तराखंडमधील ३३० अवैध मजारी उद्ध्वस्त केल्या ! – मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी
जर उत्तराखंड सरकार अवैध मजारी पाडू शकते, तर अन्य राज्ये असे का करत नाहीत ?
जर उत्तराखंड सरकार अवैध मजारी पाडू शकते, तर अन्य राज्ये असे का करत नाहीत ?
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व आणि शक्ती लक्षात येते नाही आणि ते अशा पद्धतीने अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळी जातात, हे लक्षात घ्या !
हिंदुत्वनिष्ठच नाहीत, तर त्यांचे समर्थकही आता असुरक्षित जीवन जगत आहेत, हेच या घटनेतून लक्षात येते !
भाविकांना जवळच्या शहरांमध्ये थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केले असतांना प्रशासन झोपले होते का ? कि संबंधितांनी ‘अर्थ’पूर्ण तडजोड केली आहे ? याची चौकशी करून सरकारने सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी उत्तरदायी अधिकार्यांना आजन्म कारागृहात पाठवावे !
शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे.
प्रतिवर्षी हिवाळ्यामध्ये हे मंदिर बंद ठेवण्यात येते आणि उन्हाळ्यामध्ये ते उघडण्यात येत आहे. २२ एप्रिलपासून उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला प्रारंभ झाला आहे.
भारतीय दंड संहिता २९५ अ अंतर्गत आरोपीच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याला रहित करण्याची मागणी फेटाळतांना न्यायालयाने हे निरीक्षण मांडले.
हिवाळ्यात हे मंदिर बंद ठेवण्यात येते. हिवाळा संपल्यावर ते पुन्हा उघडण्यात येते. येथे गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे.
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला २२ एप्रिल, म्हणजेच अक्षय्य तृतीयेपासून प्रारंभ झाला. २१ एप्रिलपर्यंत यात्रेसाठी १६ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे.