बंगालमध्ये झारखंडमधील काँग्रेसच्या ३ आमदारांकडे सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड !
सर्व भ्रष्टाचारी संघटित असल्याने त्यांच्यावर केवळ राजकीय सूडापोटीच कधीतरी कारवाई होते ! देशातील भ्रष्टाचार खरोखरीच मुळासह नष्ट करायचा असेल, तर धर्माचरणी लोकप्रतिनिधीच हवेत !