श्री संप्रदायाच्या खारघर कार्यक्रमातील दुर्घटनेप्रकरणी असीम सरोदे यांचे आरोप

या प्रकरणी सरकारी अधिकारी आरोपी असल्याने त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सरकारची अनुमती न मिळाल्याने तसाच खटला चालवावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सहस्रो शेतकर्‍यांना फसवणार्‍या जग्गू डॉन प्रकरणी ८२ लाखांचा माल जप्त

मलकापूर येथील जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉन आणि त्याच्या साथीदारांनी ७ सहस्र ५०० रुपये बाजारभाव असतांना शेतकर्‍यांकडून ९ सहस्र रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्याने सहस्रो शेतकर्‍यांना फसवले.

बोगस कर्ज प्रकरणी अहिल्यानगर येथील ‘नगर अर्बन बँके’चे माजी अध्यक्ष कटारिया यांना अटक !

अशोक कटारिया यांना पोलिसांनी अटक केली. ही अटक गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद ! : शहापूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण

आश्रमशाळेतील १०९ विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती.

तरुणीची छेड काढणार्‍या तरुणाला स्थानिकांकडून चोप !

स्त्रियांसाठी सुरक्षित समाज निर्माण होण्यासाठी रामराज्यच हवे !

मुंब्रा येथे गांजा विक्रीसाठी आलेला धर्मांध अटकेत

गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या रेहमत खान या तस्कराला मुंब्रा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

नाशिक येथे ८ शासकीय कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड !

या कंत्राटदारांची सलग १५ घंट्यांहून अधिक घंटे चौकशी चालू आहे. ६० हून अधिक अधिकारी आणि ५० कर्मचारी ५५ वाहनांच्या ताफ्यासह स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात येथे आले होते. आणखी २-३ दिवस हे धाडसत्र चालू रहाणार आहे.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आळंदी (पुणे) येथे ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ साजरा होणार !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा जन्मदिवस हा ‘गीताभक्ती दिवस’ म्हणून गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये ८१ यज्ञ, ५१ ग्रंथांचे पारायण, तसेच ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मविआच्या जागावाटपाच्या बैठकीत वंचित सहभागी

मविआचा ४० जागांसंदर्भात निर्णय झाला असून अजून ८ जागांच्या संदर्भात निर्णय बाकी आहे.

शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसणे, हे धोकादायक ! – डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष

साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून डॉ. रवींद्र शोभणे यांनी मराठी भाषा साहित्य आणि त्या संदर्भातील धोरणे यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकणे अपेक्षित आहे !