विकासकांना बांधकामाच्या प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय

फ्लॅटची स्टँप ड्युडी विकासकांना भरायला सांगायची आणि दुसरीकडे बांधकामाच्या प्रिमियममध्ये सवलत द्यायची?

अन्याय झालेल्यांचा प्रश्‍नांचा वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम वृत्तपत्र करतात – दीपा बापट, गटविकास अधिकारी

आधुनिक काळातील माहितीच्या खजिन्याचा पत्रकारांनी सकारात्मक वापर करून ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात ! – वसंत भोसले

विज्ञापनांद्वारे चमत्कारी किंवा अलौकिक शक्तींचा दावा करणार्‍या वस्तूंच्या विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाकडून बंदी

‘अंधश्रद्धा पसरवणार्‍या विज्ञापनांचे प्रक्षेपण रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मुंबई येथे ‘सेल’ स्थापन करून मासाभरात अधिकारी नेमावा’ – खंडपीठाचा आदेश

पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांना थेट टाळे लावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय असून त्यावर कठोरपणे कारवाई व्हायला हवी !

मनसेच्या विरोधातील खटला मागे घेण्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन’कडून न्यायालयात अर्ज

 आंतरराष्ट्रीय आस्थापनांना दांडुक्याचीच भाषा कळते असे समजायचे का ?

अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मेहबूब शेख हाही पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

श्री तुळजाभवानी मंदिरातील ८ पुजार्‍यांना ३ मास प्रवेश बंदीचे आदेश

श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने ८ पुजार्‍यांना ३ मास मंदिर प्रवेश बंदीचे आदेश काढले आहेत, तर अन्य १६ पुजार्‍यांना सहा मासांसाठी श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेशबंदी का करण्यात येऊ नये, याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

स्वतंत्र भारतात परकियांची नावे पुसलीच पाहिजेत ! – विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक

औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, यासाठी आमचा पाठिंबा असेलच-विश्‍व हिंदू परिषद

अंमलबजावणी संचालनालयाकडून सौ. वर्षा राऊत यांना पुन्हा नोटीस

सौ. राऊत यांना ११ जानेवारी या दिवशी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

पिंपरी महापालिकेच्या १ सहस्र ३०० मिळकतींचा अवैध वापर; कोट्यवधींची हानी – माजी खासदार गजानन बाबर

महापालिकेचे व्यापारी गाळे, भाजी मंडईचे गाळे आदी मिळून पालिकेच्या मालकीच्या जवळपास १ सहस्र ३६९ मिळकतींचा अवैध वापर होत असून पालिकेची २ वर्षांत ३ कोटींची हानी झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.