इंदूर (मध्यप्रदेश) येथील श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने ‘औदुंबर भंडारा’ !

येथील श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने ‘औदुंबर भंडारा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १ ते ६ डिसेंबर या कालावधीत प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे दर्शन, पूजन आणि भंडारा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन…

रेल्वेगाडीमध्ये ‘नमाजपठणा’वरून विरोध केल्याने माजी सैनिकाला हिंदु पेंट्रीकार चालकांकडून मारहाण

नमाजपठणाला विरोध दर्शवण्यासाठी माजी सैनिक करत होता मंत्रोच्चार !

युनूस याने विकास गिरी याची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे ८० तुकडे केले !

मुसलमान युवकाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यावर त्याला ‘प्रेम’ संबोधणारे आणि लव्ह जिहादला विरोध करणार्‍यांना वेड्यात काढणार्‍यांना मुसलमानांच्या या कृत्याविषयी काय म्हणायचे आहे ?

हिंदु असल्याचे सांगत मुसलमान युवतीशी हिंदु युवकाचे लावून दिल लग्न !

मुसलमानांची चलाखी जाणा ! ऐनकेन प्रकारेण हिंदु धर्म संपवू पहाणार्‍या अशांपासून हिंदूंनी सावध राहिले पाहिजे ! पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

खंडवा (मध्यप्रदेश) येथे मौलवीकडून हिंदु तरुणाचे धर्मांतर !

बेरोजगारीमुळे अस्वस्थ असतांना मौलवीने इस्लाम पंथ स्वीकारण्यासाठी बुद्धीभेद केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.

दमोह (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु दांपत्याला धर्मांतरासाठी पाद्य्राने दिले १ लाख २० सहस्र रुपये !

यावरून ख्रिस्ती मिशनरी गरीब आणि दलित हिंदूंचे कशा प्रकारे धर्मांतर करतात, हे स्पष्ट होते ! याविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी तोंड उघडणार नाहीत !

मंदसौर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान युवतीचा हिंदु युवकाशी विवाह !

लव्ह जिहादविषयी चकार शब्दही न काढणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना आता कंठ फुटल्यास आश्चर्य वाटू नये !

राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी !

सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पोचताच त्यांना बाँबने उडवण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी कापला मंदिराच्या आकाराचा केक !

रामसेतू तोडणार्‍या, भरतपूर (राजस्थान) येथील हिंदूंचे पवित्र पर्वत नष्ट करणार्‍या आणि आता मंदिराच्या आकाराचा केक कापणार्‍या काँग्रेसलाच हिंदूंनी राजकीयदृष्ट्या नष्ट करणे आवश्यक आहे !

विवाह करण्यासाठी पळून जाणार्‍या १७ वर्षांच्या मुसलमान मुलगा आणि १५ वर्षांची हिंदु मुलगी यांना अटक

हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्याने ते मुसलमान तरुणांच्या जाळ्यात फसतात आणि त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते. हिंदु तरुणींना धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक !