हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कायदेशीर लढा देऊ ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.
विरोधानंतरही मंगळुरू येथे यशस्वीपणे पार पडली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
विरोधानंतरही मंगळुरू येथे यशस्वीपणे पार पडली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
मी जिथे जातो तिथे अजान माझ्यासाठी डोकेदुखी बनली आहे. ईश्वरप्पा एका जाहीर सभेला संबोधित करत असतांना जवळच्या मशिदीतून ध्वनीक्षेपकावरून आवाज आला. त्यावरून त्यांनी वरील विधान केले.
म्हादईसाठी मी २६५ कि.मी. पदयात्रा काढली. त्यामुळे केंद्र सरकारने याची नोंद घेतली. केंद्रातील डॉ. मनमोहन सिंह सरकारने म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्यास नकार दिला, तर केंद्रातील विद्यमान मोदी सरकारने म्हादईची वाट मोकळी केली आहे.
भारताला ‘इस्लामी देश’ बनवण्याच्या जिहाद्यांच्या ध्येयाविषयी ‘ब्र’ही न काढणारे हिंदु राष्ट्राला विरोध करतात, हे लक्षात घ्या !
मंगळुरू येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन !
हिंदूंना धर्मपालन करण्यास कुणी सांगत असतांना त्याला काँग्रेस आणि अन्य ढोंगी पुरो(अधो)गामी विरोध करतात; मात्र हेच लोक कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी आणण्याला विरोध करतात ! यातून त्यांचा ढोंगीपणा उघड होतो !
धादांत खोटी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या अशा नेत्यांना कारागृहात टाका !
हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !
हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. त्याला कायदाद्रोह म्हणणे हाच कायदाद्रोह आहे !
सध्या या मार्गावरील गाड्या बेळगाव, हत्तरगी, संकेश्वर, निपाणी येथून कोल्हापूरला येत होत्या. आता विनाथांबा गाडी उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.