Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्यांना तडीपारीचा आदेश !
काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या !
काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या !
निवडणूक आयोगाच्या कर्नाटक राज्याच्या अध्यक्षांनी यासंदर्भात ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, सूर्या यांनी सामाजिक माध्यमांवरून एक व्हिडिओ प्रसारित करून धर्माच्या आधारावर मते मागण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्ह्यात ५ किलोमीटर अंतरात सरकारी शाळा नसेल, तरच ‘आर्.टी.ई.’च्या (‘शिक्षण हक्क’च्या) अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो, अशी नवी नियमावली असल्याने बेळगाव जिल्ह्यात ४० शाळा ‘आर्.टी.ई.’च्या अंतर्गत प्रवेशाकरिता पात्र ठरल्या आहेत.
धर्मांध मुसलमान हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात, हे उघड असतांना अशा घटनांवर कायमस्वरूपी चाप बसवण्यासाठी सर्वपक्षीय शासनकर्ते काहीही करत नाहीत. त्यामुळेच अशा घटना आता घडू लागल्यास त्यासाठी सरकारलाच उत्तरदायी ठरवले पाहिजे !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्यात एकतरी चांगली घटना घडलेली नाही, तर अशाच प्रकारच्या वाईट घटना समोर येत आहेत. ‘काँग्रेसचे राज्य म्हणजे रावणराज्य’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे !
माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबाला शासनाने सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे वडील निरंजन हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
अशांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !
आयकर विभागाने शहरातील १६ ठिकाणी धाडी घातल्या. या वेळी १ कोटी ३३ लाख रुपये रोकड, तसेच २२ किलोग्राम सोने, हिरे, निनावी संपत्तीची कागदपत्रे आदी जप्त करण्यात आले आहे.
जगातील एकाही इस्लामी देशात मुसलमानांना मागासवर्गीय ठरवून त्यांना आरक्षण दिलेले नाही; मात्र काँग्रेसने हा चमत्कार केला आहे !
काँग्रेसला घरचा अहेर ! स्वत:च्या पक्षावरही विश्वास नसणार्या नगरसेवकाच्या उदाहरणातून भारतीय नागरिकांची काँग्रेसविषयीची विश्वासार्हताच नष्ट झाली आहे, हेच स्पष्ट होते !