माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडून कर्नाटकात ‘वीर सावरकर रथयात्रे’ला प्रारंभ
अशा रथायात्रेद्वारे वीर सावरकर यांच्यासारख्या लोकांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे योगदान आणि बलीदान यांंविषयी लोकांना जागरूक केले जाईल.
अशा रथायात्रेद्वारे वीर सावरकर यांच्यासारख्या लोकांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे योगदान आणि बलीदान यांंविषयी लोकांना जागरूक केले जाईल.
असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? प्रशासन आणि पोलीसयंत्रणा झोपल्या आहेत का ?
कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फलकांना होणार्या विरोधाचे प्रकरण
गणेशोत्सवात वीर सावरकरांविषयी जनजागृती करणार ! – प्रमोद मुतालिक
भारताच्या फाळणीचा निर्णय काँग्रेसवाल्यांनी घेतल्यानंतर १० लाख हिंदूंच्या हत्या झाल्या, तसेच लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झाले, याला काँग्रेसवालेच उत्तरदायी आहेत !
स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केल्याचा हा परिणाम आहे !
फलकावर ‘राजकारणाचा आधार हिंदुत्व असावा, सर्व हिंदूंना सैनिक करा’ असे लिखाण
देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन !
कु. पार्थ याने ‘अभ्यासासह गुरुसेवाही नियमितपणे केल्याने मला शिक्षणात यश प्राप्त झाले आहे’, असे सांगून श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
भाजपचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री ईश्वरप्पा म्हणाले की, आम्हाला वाटेल तेथे आम्ही फलक लावू. ही जागा काही मुसलमानांच्या बापाची नाही. जर शांततेत रहायचे असेल, तर रहा आणि जे देशविरोधी आहेत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हा.