Terrorists Killed : काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार
पाकिस्तानाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे, हाच काश्मीर आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने लक्षात घेऊन त्यानुसार कृती करावी !
पाकिस्तानाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे, हाच काश्मीर आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने लक्षात घेऊन त्यानुसार कृती करावी !
काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघाचा खासदार आणि जिहादी आतंकवादी शेख अब्दुल रशीद (इंजिनीयर रशीद) ११ सप्टेंबर २०२४ या दिवशी तिहार कारागृहामधून बाहेर आले. १० सप्टेंबर या दिवशी देहली न्यायालयाने त्याला २ ऑक्टोबरपर्यंत अंतरीम जामीन संमत केला होता.
श्रीनगर येथील पोलिसांनी भारतीय वायूदलातील एका महिला फ्लाइंग अधिकार्याच्या तक्रारीनंतर वायूदलाच्या श्रीनगर स्थानकातील विंग कमांडरच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
नौशेरा येथे सुरक्षादलांनी ८ सप्टेंबरला रात्री आतंकवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी झालेल्या चकमकीत सैन्याने २ आतंकवाद्यांना ठार मारले. या वेळी आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला.
अशी आतंकवादी आक्रमणे म्हणजे पाकचा भारताच्या विरुद्ध चालू असलेला ‘जिहाद’च आहे. यावर आता जिहादी पाकचा नायनाट करणे, हाच एकमेव उपाय होय !
अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्येने आढळतात !
अशांना निवडून द्यायचे कि नाही ?, हे आता जनतेनेच ठरवले पाहिजे !
‘छडी मुबारक’ म्हणचे एक चांदीची पवित्र काठी आहे. तिला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. ही एक धार्मिक परंपरा आहे. या काठीमध्ये भगवान शिवाची अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते.
निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे दिनांक घोषित करण्यात आले आहेत. त्याआधीच पोलीस आणि सामान्य प्रशासन विभागातील २०० हून अधिक अधिकार्यांचे स्थानांतर करण्यात आले.
न्यायमूर्ती संजीव कुमार आणि न्यायमूर्ती एम्.ए. चौधरी यांच्या खंडपिठासमोर श्री रघुनाथ मंदिराच्या मालमत्तेशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली.