६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये सर्वच जण हिंदु होते; धर्मांतरामुळे ते मुसलमान झाले !  

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची स्पष्टोक्ती !

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या कार्यरत १०९ जिहादी आतंकवाद्यांपैकी ७१ जण पाकिस्तानी !

पाकिस्तानची भूमी ही जिहादी आतंकवादाचे उगमस्थान आहे. भारतियांच्या मुळावर उठलेल्या या जिहाद्यांना नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला भारत केव्हा नष्ट करणार आहे ?

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली : वाहतूक ठप्प !

अतीवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ६ ऑगस्टला सकाळी दरड कोसळली. त्यामुळे टी-२ बोगद्याजवळील महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

३ दिवसांत तिसरी चकमक
काश्मीरमधील आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !

जम्मू-काश्मीरवासीय आता मुक्त जीवन जगत आहेत !

कलम ३७० रहित होऊन ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ भारतीय सैनिकांना वीरमरण !

एकीकडे पाकचे पंतप्रधान भारताला चर्चा करण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे आतंकवादी पाठवून भारतीय सैनिकांना ठार मारत आहेत. अशा धूर्त पाकला आता कायमचा धडा शिकवण्यासाठी भारत सरकार काही करणार कि नाही ?

किश्तवाड (जम्मू) येथील सर्व मदरशांचे व्यवस्थापन सरकारच्या हाती देण्याचा निर्णय रहित !

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय

काश्मीरमध्ये जावेद वाणी या भारतीय सैनिकाचे आतंकवाद्यांकडून अपहरण !

जावेद यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्त अभियान चालू केले आहे.  

३३ वर्षांनंतर श्रीनगरमधील संवेदनशील लाल चौकातून गेली मोहरमची मिरवणूक !

मोहरमनिमित्त शिया मुसलमानांनी २७ जुलै या दिवशी तब्‍बल ३३ वर्षांनी लाल चौकातून मिरवणूक काढली. यामध्‍ये शेकडो लोक सहभागी झाले होते. या मिरवणुकीला ‘ताजिया’ म्‍हटले जाते.

भारत आपल्या सन्मानासाठी नियंत्रणरेषाही ओलांडू शकतो ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकिस्तान आणि चीन यांच्या भारतविरोधी कारवाया पहाता सैनिकांनी नियंत्रणरेषा ओलांडण्याची हीच योग्य वेळ आहे, असेच भारतियांना वाटते !